पती पत्नीच्या वादातून नैराश्यात आलेल्यारवी अंकुश गरुड (२६) या तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता शिवाजी नगरातील रोहनवाडीत घडली. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
कंपनीतील मित्राच्या लग्नाला जाताना दुचाकी घसरुन डोक्याला मार लागल्याने नरेश रघुनाथ पाटील (३२, रा. तानाजी मालुसरे नगर, जळगाव, मुळ रा.निमगाव, ता.यावल) हा तरुण ठार झाल्याची घटना शनिवारी घडली. म्हसावद-बोरनार रस्त्यावर सकाळी साडे अकरा वाजता हा अपघात झाला. ...
खान्देशात उन्हाळ्याची तीव्रता एवढी वाढली आहे की, पाणी आणि चारा नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथील उंटमालकांनी आपले ५० उंट कन्नड घाटाकडे स्थलांतरित केले आहेत. ...
महाबळ चौकातील मानस प्लाझा मध्ये तिसºया मजल्यावर अॅड. सरोज दिलीप लाठी यांच्या बंद घराला शनिवारी सकाळी ९ वाजता अचानक आग लागली. त्यामुळे मोठा अग्नितांडव निर्माण झाल्याने नागरिक भयभीत झाले होते.अवघ्या दहा मिनिटात अग्निशमन बंब पोहचल्याने आगीवर नियंत्रण म ...