दुष्काळी परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये सुट्टीच्या कालावधीत शालेय पोषण आहार शिजवण्याचा स्तुत्य उपक्रम शिक्षण विभागाने राबवलेला असला तरी विद्यार्थीच नसल्याने या योजनेची दैनावस्था झाली आहे. ...
चाळीसगाव तालुक्यातील दहिवद येथील गावालगत असलेल्या तिन्ही पाझर तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने भर पावसाळ्यात दरवर्षी भरणाऱ्या पाझर तलावात क्षमतेपेक्षा कमी पाणीसाठा साचत होते. तलाव उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आहे. ग्रामस्थांनी पाझर तलाव खो ...
रावेर येथील पालिकेच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत ऐनपूर शिवारात तापी नदीपात्रातील जॅकवेलचे दोन रोझपाईप नदीतील पाणी कमी झाल्याने उघडे पडले आहेत. त्यामुळे तीव्र उन्हाळ्यात पाणीटंचाईचा संभाव्य धोका लक्षात घेता पालिका प्रशासनाने पाणीपुरवठा योज ...