१२ व्या शतकापासूनची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या मेहरूण तलावातील जैवविविधतादेखील मानवी अतिक्रमणामुळे धोक्यात आली आहे. शासनाच्या धोरणाप्रमाणे जिल्हा आणि गाव ... ...
गेल्या अनेक दिवसांपासून येथील ग्रामीण रुग्णालयात एकही नियमित डॉक्टर नसल्याने हे रुग्णालय केवळ प्रथमोपचार केंद्र ठरत आहे. प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी रुग्णांना जळगावला न्यावे लागते. यामुळे तो खर्चिक उपचार ठरत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व् ...