निसर्गाचा ढासळत चाललेला समतोल, ठिकठिकाणी उजाड झालेली माळराने, बिघडलेले पर्जन्यचक्र या सजीवसृष्टीला आवश्यक असणाऱ्या घटकांवर मानवी वस्त्यांचे होणारे अतिक्रमण आदींचा आज जगाला सामना करावा लागत आहे. याच औचित्यपर वटसावित्री पौर्णिमेला रविवारी चाळीसगाव शहरा ...
महामार्गावर अजिंठा चौक परिसरात आॅटो नगराजवळ एका हॉटेलच्या बाहेर आपसात झोंबाझोंबी आणि हाणामारी करणा-या ११ जणांना एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी रात्री १० वाजता अटक केली. ८.३० वाजता झालेल्या या हाणामारीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...