ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
बºहाणपुरातील श्रीराम गोकुळ आश्रमातून पळ काढलेला कोथळी, ता.मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश भिल अखेर उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे गवसला आहे. ...
बळीराम पेठेतील मंदिरातून तांब्याचा नाग चोरी केल्याच्या प्रकरणात सुरेश बाबुराव पवार (६३, रा.पुणे) याला न्या.सी.व्ही.पाटील यांच्या न्यायालयाने एक वर्ष कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सहा महिन्यापूर्वी ही घटना घडली होती. गुन्हा घडल्यापासून आर ...