ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
यावर्षी दुष्काळी स्थिती असतानाही वनविभागाने शिवणी नजीकच्या जंगलात डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकेत तब्बल अडीच लाखांवर विविध वृक्षांच्या रोपांची जतन केली आहे. १ जुलैपासून सुरू होणाऱ्या वनमहोत्सवात ही रोपे ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत शासनाचे विविध व ...
दुष्काळाची तीव्रता अधिकच वाढली असून, शहरातही पावसाचे आगमन लांबल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. अशातच खिचडी शिजवायला पाणी नसल्याने अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या तीन शाळांमध्ये पोषण आहारच शिजला नाही. ...
पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, नगराध्यक्षा पालिकेत येत नाहीत. विकास कामांबाबत भेद केला जातो. या कारणास्तव सत्ताधाऱ्यांसह विरोधी गटातील नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार घालून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ...