चांगली माणसे राजकारणाबाहेर राहणार असतील तर रिकाम्या जागा पटकवायला इतर मंडळी पुढे येणारच !, सत्तेवाचून तळमळणाऱ्या राजकारण्यांच्या ‘आयाराम-गयाराम’ संस्कृतीने राजकारणाचे सर्वात मोठे नुकसान ...
रावेर तालुक्यातील खानापूर येथे तब्बल दीड ते दोन वर्षांपासून बंद पडलेल्या मटका जुगाराच्या अवैध धंदेवाईकांनी पुन्हा डोके वर काढल्याने शनिवारी जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पोलीस पथकाने येथे येऊन दुपारी खानापूर व वाघोड येथे अचानक धाड टाकून स ...
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासोबतच रावेर-यावल तालुक्यातील तरुण शेतकºयांच्या प्रयोगशिलतेला वाव व विद्यापीठातील संशोधन शेतकºयांच्या बांधापर्र्यंत पोहोचवण्याचा अर्थात 'लॅब टू लॅड' प्रयत्न करणार असल्याची ग्वाही कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा प्राप्त असले ...