कविता म्हणजे आत्म्याचा हुंकार जोपर्यंत अनुभव आपल्या मनाशी भेटत नाही तोपर्यंत आपली कविता दुसऱ्याच्या मनाला भिडत नाही. कविता कशी सुचली हे सांगत बसणारे कवी बहुदा कवितेच्या मूळापर्यंत पोहचलेले नसतात. तो त्यांचा उथळ अनुभव असतो. कविता ही आतून आलेली असावी, ...
लोहारा येथील डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालयात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सद्भावना शपथ घेतली. ...
पाचोरा तालुक्यातील आय.ए.एस. झालेले पहिले मानकरी मनोज सत्यवान महाजन यांचा पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. ...
जळगाव कर्जामुळे निराश झालेल्या दोघा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना अमळनेर तालुक्यातील पातोंडा आणि पारोळा तालुक्यातील शिवरे येथे घटली. पातोंडा ... ...