याप्रकरणी अनुक्रमे एमआयडीसी व रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ...
भारत देशाची लोकशाही ही सर्वात बळकट अशी लोकशाही असून यामध्ये हे सर्वांनाच सामावून घेतलेले आहे संविधानाने दिलेल्या मूलभूत हे संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकार मिळाल्याने मुक्तपणे वावर करू शकतो परंतु कॅश कास्ट आणि क्राईम हे लोकशाहीला लागलेले ग्रहण आहे. ...
कोरोना संसर्गाच्या कालावधीत सर्वसाधारण मृत्यूदरात जामनेर शहरात वाढ झाली असली तरी बाधितांचे मृत्यू म्हणून त्यांची गणना झालेली नाही. ...
एकाच जागेवर तीन वेळा धडकला ट्रक : जलसंपदाचे अधिकारी बचावले जळगाव : राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी महामार्गावर उभारण्यात येत असलेले ... ...
'मुंगेरीलाल के हसीन सपने' न पाहण्याचा सल्ला जळगाव : महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार, अशी अफवा गेल्या काही दिवसांपासून विरोधीपक्ष ... ...
जळगाव : शहरातील मेहरुण शिवारात एका शेतात कुणाल मैकूलाल पाली (वय 28 रा. यवतमाळ ह.मु. मेहरुण)या तरुणाने झाडाला दोरीने ... ...
बोदवड शहरात ७४ वर्षात पहिल्यांदाच तिरंगा ध्वज फडकला नाही. ...
चाळीसगाव : कोरोना आजाराशी झुंज देतांना मृत पावलेले चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक गोपाळ भोई यांना स्वातंत्र्यदिनी शनिवारी अनोखी ... ...
जळगाव : जिल्ह्यात शनिवार, १५ ऑगस्ट रोजी एकाच दिवसात पुन्हा ५०० पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची संख्या गेली आहे. जळगाव ... ...
रावेर येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ...