शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

८० तासाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात फडणवीस यांचा एकच निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:37 PM

जळगाव : राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारने ८० तासांच्या कालावधीत केवळ अधिवेशन बोलविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. जळगावातील ...

जळगाव : राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारने ८० तासांच्या कालावधीत केवळ अधिवेशन बोलविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. जळगावातील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांना माहिती अधिकारात ही माहिती देण्यात आली आहे.राष्टÑवादीचे अजित पवार यांनी पाठिंबा दिल्यानंतर पहाटेच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र हे सरकार केवळ ८० तास टिकले. मात्र या ८० तासांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात फडणवीस यांनी केंद्राकडून आलेला हजारो कोटींचा निधी परत केल्याचा आरोप सुरू झाला होता. तर फडणवीस यांनी त्याचा इन्कार केला होता. याबाबत दीपक गुप्ता यांनी १२ डिसेंबर २०१९ रोजी आॅनलाईन माहिती अधिकार अर्ज सादर केला होता.यात राज्याच्या मुख्य सचिव कार्यालयाकडून या ८० तासांच्या कालावधीत काय निर्णय घेतले, अथवा आदेश दिलेत? याची माहिती मागविली होती.त्यास अवर सचिव विवेक पाटील यांनी त्यात २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत मंत्रीमंडळाची एकच बैठक झाली असून त्यातील निर्णय हा संसदीय कार्य विभागाशी संबंधीत होता, असे उत्तर देत हा अर्ज संसदीय कार्य विभागाकडे वर्ग केला.मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या चेकवरील सहीचे काय ?मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या चेकवर सही करून कामकाजाला सुरूवात केली होती. त्याची माहितीही दिलेली नाही. तर संसदीय कार्य मंत्रालयाने ६ जानेवारी २०२० रोजी पाठविलेल्या उत्तरात फडणवीस हे मुख्यमंत्री असताना २६ नोव्हेंबर २०१९ रोजी मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत संसदीय कार्य विभागाशी संबंधीत केवळ एकच निर्णय झाला. तो म्हणजे ‘विधानसभेचे आगामी विशेष अधिवेशन बुधवार, २७ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ८.३० वाजता विधानभवन मुंबई येथे घेण्यात यावे, त्यानुसार राज्यपालांना शिफारस करण्यात यावी’ असा निर्णय झाल्याचे कळविले आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव