शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

केवळ मुलानेच नाही, संपूर्ण कुटुंबाने १९ वर्षे शिक्षा भोगली; उमेदीचा काळ तुरुंगात गेला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 09:26 IST

१९ वर्षांपासून माझा मुलगा तुरुंगात होता, पण त्याच्यासह ही शिक्षा आमचे अख्खे कुटुंब सोसत आहे, अशी भावना उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या आसीफ बशीर खान याची आई हुस्नाबानो बशीर खान हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

विजयकुमार सैतवाललोकमत न्यूज नेटवर्क 

जळगाव : बॉम्बस्फोट प्रकरणात माझ्या निर्दोष मुलाला अडकविल्याने त्याच्या आयुष्यातील उमेदीचा काळ तुरुंगात गेला. त्याच्या या शिक्षेच्या काळात कुटुंबाने किती यातना, सामाजिक त्रास सहन केला हे सांगता येणार नाही. १९ वर्षांपासून माझा मुलगा तुरुंगात होता, पण त्याच्यासह ही शिक्षा आमचे अख्खे कुटुंब सोसत आहे, अशी भावना उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या आसीफ बशीर खान याची आई हुस्नाबानो बशीर खान हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. निर्दोष मुक्त केलेल्यांमध्ये जळगावातील आसिफ बशीर खान (५२, रा. शिरसोली नाका, तांबापुरा) यांचाही समावेश आहे. हा निकाल आल्यानंतर त्यांच्या घरी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. यावेळी घरातील सर्वच सदस्यांना आनंदाश्रू रोखता आले नाहीत.

पदोपदी जाणवली पितृछत्राची उणीवअभियंता असलेले आसिफ खान कंपनीच्या कामानिमित्त बेळगाव येथे गेले होते.  २० ऑक्टोबर २००६ रोजी त्यांना तेथून अटक करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या दोन्ही मुली आणि एक मुलगा लहान होते. आज एका मुलीचे लग्न झाले असून, एक मुलगी वैद्यकीय शिक्षण घेत आहे, तर मुलगा अभियंता झाला आहे. बालपण, शिक्षणाचा काळ आणि त्यानंतर घरातही प्रत्येक वेळी वडिलांची उणीव जाणवली, अशी भावना आसिफच्या मुलींनी व्यक्त केली.

तीन प्रकरणांत आसिफ खान निर्दोष२००१मध्ये आसिफ खानविरुद्ध सीमी संघटनेसंदर्भात जळगावात दाखल गुन्ह्यात ते यापूर्वीच निर्दोष सुटले होते. त्यानंतर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातूनही तपास यंत्रणेने त्यांची सुटका केली होती. तसेच २००६मधील लोकल बॉम्बस्फोट प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात मुंबईतील ‘जमियेतुल उलेमा हिंद’ने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

टॅग्स :Mumbai Bomb Blastमुंबई बॉम्बस्फोटMumbaiमुंबईBombsस्फोटकेMaharashtraमहाराष्ट्र