शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

लोकमत आॅन द व्हील्स : चुका सुधारण्यासाठी पुन्हा एक संधी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 1:01 PM

धुळे ते दोंडाईचा 65 किमी

चंद्रकांत सोनारधुळे : देश स्वतंत्र झाल्यापासून तब्बल ६० वर्षांपर्यत कॉग्रेस पक्षाची सत्ता देशात होती़ पक्ष जरी भष्ट्राचारी नसतो़ तरी पक्षातील मंत्र्यांनी स्वत:चाच आर्थिक फायदा करून घेतला़ त्यामुळे पक्षाला भ्रष्टाचाराचा कलंक लागला़ मतदारांनी मात्र विश्वास ठेवून आघाडी सरकारला ६० वर्ष दिलेली मते वाया गेलीत़विद्यमान सरकारने कल्याणकारी निर्णय पाच वर्षात घेतले आहे़ काही निर्णय पूर्ण झालेले नसतील तर चुका सुधारण्यासाठी भारतीयांनी नव्याने संधी देण्याची गरज असल्याचे मत व्यापारी मनोज पोपली यांनी व्यक्त केले़‘लोकमत प्रतिनिधी’ने धुळे ते दोंडाईचा दरम्यान केलेल्या प्रवासात बसमधील प्रवाशांचे मत जाणून घेतले.काँग्रेसने ६० वर्षे देशाला फसवले, शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ यावे म्हणून भाजपाला मते दिलीत, मात्र तरी देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी, हमीभाव मिळाला नाही़ जो सत्तेवर येतो तो फक्त जनतेचा उपयोग करून घेतो़काँग्रेसला नाकारले म्हणून त्याच मंत्र्यांना भाजपात प्रवेश घेऊन पवित्र केले, असे मत माजी सैनिक गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले़शिक्षण, शेतकºयाची दुवाधुळे-दोंडाईचा दीड तासाच्या प्रवासात विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, व्यावसायिकांनी राजकीय विषयावर मते व्यक्त केलीत़ यात काहींनी सरकारच्या कामांचे कौतुक केले तर काहींनी मात्र आरक्षण, हमीभाव, कर्जमाफीच्या मुद्यावर सरकारवर टीका केली़महाविद्यालयात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांनी देश आरक्षण व भ्रष्टाचारमुक्त व्हावा, अशी अपेक्षा विद्यमान सरकारकडे असल्याचे सांगितले

टॅग्स :Jalgaonजळगाव