शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

चाळीसगावातील प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात मार्गी लावू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2021 9:10 PM

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली माहिती

चाळीसगाव : तालुक्यातील आठशेहून अधिक प्रकल्पग्रस्त शेतकरी मोबदला मिळावा, यासाठी लढा देत असून, शुक्रवारी त्यांनी मुंबईत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे कैफियत मांडली. येत्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावू, असे जयंत पाटील यांनी आश्वासित केले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.मुंदखेडे, चितेगाव, कोदगाव, ओढरे येथे मध्यम जलप्रकल्प झाले असून, यात आठशेहून अधिक शेतकऱ्यांची जमीन संपादित केली गेली आहे. मुंदखेडे - पातोंडा प्रकल्प दीर्घकालीन असून, अगोदर ह्या प्रकल्पाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी प्रमोद पाटील यांनी केली. प्रकल्प पूर्ण होऊन २३ वर्षे झाली असून, याबाबतचा निकाल दोन वर्षांपूर्वी झाला आहे. ही वस्तुस्थितीही प्रमोद पाटील यांनी मंत्र्यांच्या लक्षात आणून दिली.मात्र, २३ वर्ष उलटूनही या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. जयंत पाटील यांची शुक्रवारी मुंबईत भेट घेऊन त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडण्यात आला. त्यावर हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये प्रश्न मार्गी लावून प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळवून दिला जाईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.गिरीष महाजन, मंगेश चव्हाण, प्रमोद पाटील यांची उपस्थितीगेल्या २३ वर्षांपासून मोबदला मिळावा, यासाठी संघर्ष करणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासमोर मांडण्यात आला. यावेळी माजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, पंचायत समितीतील भाजप गटनेते संजय भास्कर पाटील यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य शेनपडू निंबा पाटील, डॉ. बी. ओ. पाटील, बापू माळी, अशोकराव वाबळे, दिलीप पाटील, जितेंद्र येवले आदी उपस्थित होते.

टॅग्स :WaterपाणीChalisgaonचाळीसगाव