शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

गडखांब व धुपी येथे चोरट्यांचा मोठा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 23:11 IST

विवाह समारंभास गेलेल्या कुटुंबियांचे दोन बंद घरे भर दुपारी फोडून पाच लाखांच्यावर रोकडसह दागिने लंपास झाल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देसात लाखांच्या वर रोकड सह दागिने लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : तालुक्यातील गडखांब व धुपी येथे विवाह समारंभास गेलेल्या कुटुंबियांचे दोन बंद घरे भर दुपारी फोडून पाच लाखांच्यावर रोकडसह दागिने लंपास झाल्याची घटना दि. २१ रोजी घडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

गडखांब येथील भरत पंडित पाटील हे कुटुंबियांसह भिलाली येथे विवाहास गेले असता लहान मुलीला घरी टाकून गेले होते. दोन किरकोळ विक्री करणाऱ्या महिलांकडून त्या मुलीने १० रुपयांची वस्तू घेतली आणि त्या मुलीला काहीच समजले नाही. त्यांच्या घरातून तीन लाखांच्या वर रोख रक्कम आणि सुमारे तीन लाखाचे दागिने लंपास केलेत तर धुपी येथील बाळू काशिनाथ पाटील हे गावातच कुटुंबीयांसह विवाहास गेले असता त्यांच्या बंद घरातूनही रोख राकमेसह सोन्याचे दागिने असा १ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

भर दुपारी या घटना घडल्याने खळबळ माजली असून कुटुंबीय घरी परतल्यावर ही घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे विक्री करणाऱ्या महिला सोबत प्लास्टिकचे खेळणे विकणारे लहान मुलेसुद्धा दोन्ही गावात येऊन गेल्याचीही माहिती मिळाली असून दोन्ही कुटुबियांनी रात्री उशिरा तक्रार दाखल करण्यासाठी अमळनेर पोलीस ठाण्याकडे धाव घेतली होती.

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेरThiefचोरCrime Newsगुन्हेगारी