शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
5
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
6
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
7
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
8
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
9
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
10
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

शहापूर येथे खळ्याला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 3:36 PM

११०० पेंड्या चारा जळून खाक : ग्रामस्थांमुळे आगीवर नियंत्रण

कळमसरे, ता.अमळनेर : तालुक्यातील पांझरा नदी काठावरील शहापूर येथे गावाबाहेर धनराज विठ्ठल पाटील यांच्या खळ्याला मंगळवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत गुरांसाठी साठविलेला ११०० पेंड्या चारा जळून खाक झाला.गव्हाचे कुट, ज्वारी, बाजरी,दादरसह सुमारे ५० हजार रुपये किंमतीचा चारा जळून खाक झाला.गावात पिण्यासाठी भरून ठेवलेले पाण्याचे टँकर व शेजारील भिलाली गावाने पाठविलेल्या टँकरच्या सहाय्याने ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे खळ्यास लागून असलेल्या आदिवासींच्या झोपड्या यात थोडक्यात बचावल्या. दरम्यान, आगीचे नेमके कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. पोलीस पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अमळनेर येथील तहसीलदार ज्योती देवरे यांनी तत्काळ दखल घेत मारवड येथील मंडळ अधिकारी शिंदे व शहापूर तलाठी यांना नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी पाठविले. आगीत सर्व चारा जळाल्याने बैलजोडी गायीसह ४-५ जनावरावर चाऱ्या अभावी संकट निर्माण झाले आहे.

टॅग्स :fireआग