शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

जवानांनी केले सहकुटूंब श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 7:11 PM

एकीचे तुफान आलंया: जामद्यात पाणी फाऊंडेशनचा उपक्रम

चाळीसगाव: पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या जामदा गावात रविवारी जवानांनी सहकुटुंब श्रमदान करुन दुष्काळाविरुद्धची लढाई आम्ही जिंकणारच, असा मंत्र जागविला. यामुळे गावात रणरणत्या उन्हातही वेगळा उत्साह संचारला आहे.रविवारी जामदा गावातील २० सैनिकांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन सहकुटुंब श्रमदान केले. याबरोबरच उपक्रमात खारीचा वाटा म्हणून त्यांनी २१ हजाराची देणगीही दिली.देशाच्या सीमांवर शत्रुंशी दोन हात करणाऱ्या सैनिकांनी 'जय जवान...जय किसान' हा नाराच एकप्रकारे खरा करुन दाखविला. शेतकऱ्यांनी माणूस जगविण्याचे काम करावे. आम्ही शत्रुला इंचभरही पुढे सरकू देणार नाही, अशी भावना या स्पधेर्मुळे जागृत झाल्याची प्रतिक्रिया सैनिकांनी यावेळी व्यक्त केली. आम्ही देखील गावाला पाणीदार करण्यासाठी कंबर कसली असल्याचेही ते म्हणाले.गावचे भुमीपुत्र व उद्योजक ठाणसिंग पाटील यांनी देखील श्रमदान करून गावाला १५ हजार रुपयांची देणगी दिली. त्यांनी गावकºयांना या कामासाठी एकत्र येऊन श्रमदान करा असे आवाहनही केले. पाणी फाउंडेशन टिमच्या वतीने सर्व सैनिकांचा आणि कुटूंबियांचा टोपी - रूमाल देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आनंदसिंग राजपूत, अशोक अहिरे, बापू काकडे, रविंद्र सोनवणे, सुनिल पाटील, संतोष अहिरे, दीपक महाले, महेश मांडोळे, शिवाजी कोळी, रविंद्र माळी, गोपाल पाटील, अनिल पाचपुते, मुन्ना खाटिक, प्रकाश गोकुळ, अविनाश जाधव, हर्षल अहिरे, रमेश सावंत, विनोद अहिरे, रविंद्र माळी, श्रीकांत नवले आदी जवान उपस्थित होते. तालुक्याचे समन्वयक विजय कोळी, निलेश पगारे यांनी मार्गदर्शन केले.