शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

जामनेरला नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 16:55 IST

जामनेर , जि.जळगाव : कोरोना बाधीताच्या संपर्कात आलेल्या नाचनखेडे व जामनेरातील काही संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास ...

ठळक मुद्देवर्दळ कमी होईनासमाजहिताचा विचार करावापालिकेकडून सर्वेक्षण

जामनेर, जि.जळगाव : कोरोना बाधीताच्या संपर्कात आलेल्या नाचनखेडे व जामनेरातील काही संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र प्रशासन व आरोग्य विभागाकडून वेळोवेळी गर्दी न करण्याचे सांगितले जात असुनही रस्त्यावरील नागरीकांची वर्दळ काही कमी होत नाही ही चिंतेची बाब आहे.लॉकडाऊन काळात दररोज ठरावीक काळात भाजी विक्रीसह जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू असतात. तरीही नागरिक मोठ्या संखेने सामाजिक हिताचा विचार न करता ये-जा करताना दिसतात.ग्राहकांसह व्यावसायिकांनीदेखील सोशल डिस्टंसिंगची काळजी घेणे गरजेचे असताना भाजी विक्रेते एकाच ठिकाणी दाटीदाटीने बसतात हे टाळता आले पाहिजे.गेल्या दोन-तीन दिवसांपासून काही भागात भीतीपोटी दूध वाटप करणारे व भाजी विक्रेते जात नाही. वेगळ्या नजरेतून पाहिले जाऊ नये, अशी अपेक्षा आहे.पालिका, पोलीस, महसूल व आरोग्य विभागाला सहकार्य करून नागरिकांनी येत्या काळात घरातच राहूुन आपली व सर्वांची काळजी घेणे गरजेचे आहे.पालिकेकडून सर्वेक्षणदरम्यान, पालिकेने व्हॉट्सएपच्या माध्यमातून कोरोनाबाबत कुटुंबाकडून माहिती घेतली जात आहे. यात कुणी बाहेरगावाहून अथवा बाहेरदेशाहून आलेला असल्यास त्याच्यासंबंधीचा तपशील मागितला आहे. ही माहिती गुप्त ठेवली जाणार असल्याचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी सांगितले.लॉकडाऊन काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा पुरवठा होत आहे. नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये व गरज नसताना रस्त्यावर दुचाकीवरून फिरणे टाळावे.-प्रताप इंगळे, पोलीस निरीक्षक, जामनेर

 

टॅग्स :Healthआरोग्यJamnerजामनेर