शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
4
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
5
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
6
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
7
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
8
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
9
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
10
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
11
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
12
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
13
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
14
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
15
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
16
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
17
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
18
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
19
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
20
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश

जळगाव जि.प.पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे पगार थांबविले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 11:30 IST

योजना प्रलंबित असल्याने तालुकास्तरावर कारवाई झाल्याची माहिती

जळगाव : गेल्या पाच ते सहा वर्षांपासून जिल्हाभरातील पाणीपुरवठा योजना रखडल्याने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या सर्व तालुक्यातील अभियंते व व कर्मचाऱ्यांचे पगार थांबविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे़ या योजना पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत पगार होणार नाहीत, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिल्याचे समजते़ अधिकाºयांनी मात्र याबाबत कानावर हात ठेवले आहेत.१७८ योजना रखडलेल्यागेल्या पाच वर्षांपासून भारत निर्माण व राष्ट्रीय पेयजल अंतर्गत असलेल्या २८० योजना रखडल्या होत्या़ स्थानिक पातळीवर पाणीपुरवठा समित्यांकडून झालेला विलंब, कामांत होणारी दिरंगाई यामुळे या योजना रखडल्या होत्या़ त्यापैकी १०२ योजनांची कामे गेल्या चार ते पाच महिन्यात मार्गी लागल्याची माहिती आहे़ मात्र, अद्यापही १७८ योजना प्रलंबित आहेत़ त्या पार्श्वभूमीवर कठोर पावले उचलल्याचे समजते़ शिवाय भारत निर्माण ही योजना बंद करून दुसरी योजना सुरू करण्याच्या केंद्र सरकारच्या हालचाली असल्याने या योजनेतील रखडलेली कामे तत्काळ मार्गी लागणे गरजेचे आहे, अन्यथा नव्या योजनेतून योजना मिळणार नाहीत, त्यामुळे तत्काळ या योजना मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. योजनांचे टार्गेट पूर्ण करण्याचे आदेश होते़ ते पूर्ण न झाल्यामुळे पाणीपुरवठा समित्यांना नोटीसा देण्यात आल्या होत्या़

टॅग्स :Jalgaonजळगाव