शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

जळगाव - औरंगाबाद मार्गाचे अखेर डांबरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 12:00 PM

इच्छादेवी चौक ते अजिंठा चौफुली दरम्यान दुरवस्था कायम

जळगाव : बिकट अवस्था होऊन वांरवार अपघात होणाऱ्या औरंगाबाद रस्त्याचे मंगळवारी डांबरीकरण करण्यात आले. यात अजिंठा चौफुलीपासून बाजार समितीपर्यंत हे डांबरीकरण करण्यात आले. दरम्यान, ईच्छादेवी ते अजिंठा चौफुली दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे कायम असून त्यामुळे वाहनधारकांचे मोठे हाल होत आहेत.शहरातून जाणाºया औरंगाबाद रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यामुळे बाहेर गावाहून येणाºया वाहनधारकांसह औद्योगिक वसाहतीमध्ये जाणाºया उद्योजक, अधिकारी, कामगार यांचेही दररोज हाल होतात. विशेष म्हणजे संध्याकाळी तर वाहनांची गर्दी वाढून वेगही कमी होतो. त्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे या रस्त्याच्या दुरस्थीची गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होती. अखेर त्यास मुहूर्त लागून मंगळवारी अजिंठा चौफुलीपासून ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत एकेरी मार्गाने डांबरीकरण करण्यात आले. या सोबतच त्यापुढील भागात सोमवारी एका बाजूने डांबरीकरण झाल्यानंतर दुसºया बाजूचेही मंगळवारी डांबरीकरण करण्यात आले.इच्छादेवी चौक ते अजिंठा चौफुली दरम्यान हाल कायमनागपूर-मुंबई या राष्टÑीय महामार्गावरील जळगाव शहरातून जाणाºया रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यातच ईच्छादेवी ते अजिंठा चौफुली दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. या विरोधात चार दिवसांपापूर्वी शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे ‘नही’च्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन दुरूस्तीची मागणी करण्यात आली होती.मात्र या रस्त्याची दुरवस्था कायम आहे. अधिकारी अजून किती अपघातांची प्रतीक्षा करीत आहे, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव