शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

भुसावळ येथे अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे वधू-वर परिचय मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:55 PM

समाजातील उच्च शिक्षितांमधील घटस्फोटाचे प्रमाण जास्त असणे समाजासाठी चिंताजनक आहे. यासाठी समाजातील मुला-मुलींना पालकांनी चांगले मार्गदर्शन केले पाहिजे. शिक्षणामुळे माणूस संस्कारीत होतोे. मात्र अहंकार येवून जीवनात समस्या निर्माण होत असल्यास त्या सोडविण्यासाठी शिक्षणाचा सदुपयोग करा, असा सल्ला माजी मंत्री- आमदार एकनाथराव खडसे यांनी दिला. या वधू-वर मेळाव्यात ६१ इच्छुकांनी परिचय दिला.

ठळक मुद्देमेळाव्यात ३७ वधू तर २७ वर अशा ६१ जणांनी आपला परिचय करून दिला.जीवनात समस्या निर्माण होत असल्यास त्या सोडविण्यासाठी शिक्षणाचा सदुपयोग करा, असा सल्ला माजी मंत्री- आमदार एकनाथराव खडसे यांनी दिला.विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिली मेळाव्याला उपस्थिती

भुसावळ : समाजातील उच्च शिक्षितांमधील घटस्फोटाचे प्रमाण जास्त असणे समाजासाठी चिंताजनक आहे. यासाठी समाजातील मुला-मुलींना पालकांनी चांगले मार्गदर्शन केले पाहिजे. शिक्षणामुळे माणूस संस्कारीत होतोे. मात्र अहंकार येवून जीवनात समस्या निर्माण होत असल्यास त्या सोडविण्यासाठी शिक्षणाचा सदुपयोग करा, असा सल्ला माजी मंत्री- आमदार एकनाथराव खडसे यांनी दिला. या वधू-वर मेळाव्यात ६१ इच्छुकांनी परिचय दिला.ते येथील संतोषीमाता सभागृहात रविवारी आयोजित अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ आयोजित वधू-वर परिचय मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुटुंबनायक रमेश पाटील होते. प्रमुख अतिथी खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, जळगावच्या महापौर स्मिता भोळे, भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे, माजी आमदार नीळकंठ फालक, माजी आमदार शिरीष चौधरी, ‘मसाका’ चेअरमन शरद महाजन, पं.स.सभापती प्रीती पाटील, महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाशराव पाटील, उपाध्यक्ष राजेश चौधरी, दिनेश भंगाळे, नगरसेवक मुकेश पाटील, अमोल इंगळे, परीक्षित बºहाटे, बंडू भोळे, डॉ.प्रशांत फालक, सुहास चौधरी उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात कुटुंबनायक रमेश पाटील यांनी मोबाइलचा संवाद सुलभतेसाठी आहे. त्याच्या वापराने आपल्या जीवनात समस्या उत्पन्न होणार नाही याची काळजी आई-वडील व मुलांनी घ्यावी. विवाह जोडताना कुंडलीतील गुणांपेक्षा जोडीदाराचे गुण बघून विवाह जोडण्याचे आवाहन केले. आपला जोडीदार निवडताना आई-वडिलांना विश्वासात घ्या, असा सल्ला नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिला.कार्यक्रमात एक हजार विवाह इच्छुकांच्या सूचीचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. मेळाव्यात ३७ वधू तर २७ वर अशा ६१ जणांनी आपला परिचय करून दिला.प्रास्ताविक महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.मुकेश चौधरी तर आभार शहराध्यक्ष देवा वाणी यांनी मानले. यशस्वीतेसाठी श्याम भारंबे, रुपेश चौधरी, कोमल चौधरी, कल्पेश पाटील, नीलेश राणे, नीरज किरंगे, राहुल नेमाडे, अमोल इंगळे, पवन फालक, संकल्प वाणी, विनय चौधरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ