शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

विम्याचे सर्वेक्षण आता कर्मचाऱ्यांमार्फत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 12:47 IST

जळगाव : विमा उतरवण्यात आल्यानंतर मालमत्ता व एखाद्या वस्तूचे नुकसान झाल्यास त्या नुकसानीचे सर्वेक्षण आता कार्यालयीन कर्मचाऱ्यांमार्फतच करण्याचा भारतीय ...

जळगाव : विमा उतरवण्यात आल्यानंतर मालमत्ता व एखाद्या वस्तूचे नुकसान झाल्यास त्या नुकसानीचे सर्वेक्षण आता कार्यालयीन कर्मचाऱ्यांमार्फतच करण्याचा भारतीय विमा नियामक संस्था विचार करत असून याविरोधात अधिकृत सर्वेअर्संनी सोमवारपासून तीन दिवसांचे कामबंद आंदोलन सुरु केले आहे. याअंतर्गत बुधवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात येणार आहे.भारतीय विमा नियामक संस्थे (आयआरडीए)ने अधिकृत सर्वेअर्संना डावलून कार्यालयीन कर्मचाºयांकडूनच नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचा विचार सुरु केला आहे. एखाद्या मालमत्तेचा वा वस्तूचा विमा काढला आणि त्या वस्तूंचे नुकसान झाले तर यापूर्वी त्या त्या विमा कंपनीशी संबंधित अधिकृत सर्वेअरकडून त्या नुकसानीचे मूल्यांकन केले जात होते. मात्र आता ते कार्यालयीन कर्मचाºयांकडूनच करण्याचा विचार सुरु आहे. असे झाले तर मालमत्तेचे नुकसान आणि कर्मचाºयांनी केलेले मूल्यांकन यात तफावत आढळून ग्राहकांचे मोठे नुकसान होईल, अशी भीती या अधिकृत सर्वेअर्संनी व्यक्त केली आहे.भारतीय विमा नियामक संस्था सर्वेअर्स नेमताना त्या त्या क्षेत्रातील पदवीधर व अनुभवी यांना परवाना देते. खासगी विमा कंपनीत काम करणाºया विमा कर्मचाºयांना कोणताच अनुभव नसताना ते मूल्यांकन कसे करू शकतात? असा सवाल या सर्वेअसर््ंनी केला आहे.भारतीय विमा नियामक संस्थेचा हा निर्णय अत्यंत चुकीचा असून खाजगी विमा कंपन्यांच्या हिजाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे लोकांचा विमा क्षेत्रावरील विश्वास उडेल व विम्याची मूळ संकल्पनाच नष्ट होईल. यामध्ये बदल न झाल्यास सर्वेक्षकांची संघटना न्यायालयात जाईल, असा इशाराही या संघटनेने दिला आहे.देशात १५ हजार मान्यताप्राप्त सर्वेक्षक असून जळगाव व खान्देशात ३० सर्व्हेक्षक आहेत. हे सर्वजण या आंदोलनात सहभागी झाले आहेत. बुधवारी सकाळी ११ वाजता याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचे संघटनेचे प्रमोद पाटील, पी. के. राठी, शरद पाटील, राजेश झवर, यासेर अरफात, ललित मालपाणी, दिपक अट्रावलकर, अमोल पिंगळे यांनी कळवले आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव