शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

२०२२ मध्ये पावणे दोन कोटी नागरिकांना बसली उन्हाची झळ’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 16:22 IST

 उष्माघाताची लक्षणे आढळल्यानंतर १५ जणांवर यशस्वी उपचार

कुंदन पाटीलजळगाव : गेल्या वर्षी जिल्ह्यातील १ कोटी ७५ लाख १० हजार ९३४ जणांना उन्हाची झळ बसली आहे.मार्च ते मे महिन्याच्या कालावधीतील या आकडेवारीनुसार २०२२ मध्ये उन्हाचा चटका बसल्यानंतर या पावणे दोन कोटी जणांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

गुरुवारी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी यंदाच्या उन्हाळ्यासाठी काही उपायायोजना आखल्या आहेत. त्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.त्यावेळी त्यांनी २०१८ ते २०२२ दरम्यानची आकडेवारी सादर केली. त्यात  पावणे दोन कोटी नागरिकांना उन्हाच्या झळा बसल्याने त्यांचा ‘ताप’ वाढल्याचे निदान झाले होते. त्यानुसार त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्यासाठी ७७० आंत:रुग्ण खाटांची व्यवस्थेसह १५४ कोल्ड बेड उभारण्यात आले होते.

उष्माघातानंतर ५८ जणांवर उपचारलक्षणे आढळून आल्यानंतर संबंधित रुग्णांना शासकीय रुग्णालयांमधील उष्माघात कक्षात दाखल करुन घेण्यात आले होते. त्यानुसार २०१८ मध्ये २७, २०१९ मध्ये १६ तर नंतरच्या दोन वर्षांच्या कालावधीत कोरोनाच्या लाटेमुळे उष्माघात कक्षाची सुविधा बंद करण्यात आली होती. तर २०२२ मध्ये १५ रुग्णांवर उपचार करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. ही आकडेवारी शासकीय रुग्णालयातील आहे, त्यामुळे खासगी रुग्णालयातही उष्माघाताचे अनेक रुग्णांनी उपचार घेतले आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावHeat Strokeउष्माघात