शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

विजेचा धक्का लागून वेल्हाळे येथील शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 17:34 IST

वेल्हाळा, ता.भुसावळ येथील शेती शिवारात विजेचा धक्का लागून प्रमोद मुरलीधर पाटील (वय ५८) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी नऊला उघडकीस आली

ठळक मुद्देनातेवाईकांचा संतापघटनेची चौकशी करण्याचे आश्वासन

वरणगाव, ता.भुसावळ, जि.जळगाव : वेल्हाळा, ता.भुसावळ येथील शेती शिवारात विजेचा धक्का लागून प्रमोद मुरलीधर पाटील (वय ५८) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी नऊला उघडकीस आलीप्रमोद पाटील हे शनिवारी सकाळी लोणवडी परिसरात स्वत:च्या शेतात शेती कामाकरिता गेले होते. परंतु रात्री घरी परतले नाही. त्यामुळे नातेवाईकांनी शेत शिवारात शोध घेतला. परंतु अंधार व सतत पडणाºया पावसामुळे ते सापडले नाही. पुन्हा रविवारी सकाळी शोध घेतला असता शेतात ज्वारीच्या पिकात मृतावस्थेत आढळले.त्यांच्या शेजारच्या शेताला तारेचे कुंपण आहे. त्यावर विजेची तार खांबावरून तुटून पडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे त्या तारेचा पाटील यांच्या पायाचा स्पर्श झाल्याने मृत्यू झाला असावा. त्यांच्या पायावर जळाल्याच्या खुणा आढळून आल्या.नातेवाईकांचा संतापवीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच शेतकºयाचा बळी गेल्याची सर्वत्र चर्चा होती. नातेवाईकानी संताप व्यक्त केल्याने अखेर वीज वितरण कंपनीचे अभियंता धांडे व कविता सोनवणे घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शेती शिवारातील उघड्या डीपी तसेच लोबवळणाºया विद्युत तार पाहता अजून अपघात होण्याची शक्यता आहेयाबाबत योगेश आत्माराम पाटील यांच्या खबरीवरून वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.हे.कॉं.संदीप बडगे करीत आहे

टॅग्स :electricityवीजBhusawalभुसावळ