शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पाण्याचा उपसा रोखण्यासाठी रोहित्रावरुनच वीजपुरवठा खंडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 17:44 IST

हातगाव, पिंपरखेडमध्ये ६० वर मोटारी बंद

जळगाव : चाळीसगाव तालुक्याला दुष्काळाचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. तशातच सिंचनासाठी सातत्याने पाण्याचा उपसा होत असल्याने ६० मोटारींचा वीजपुरवठा खंडीत करण्यासाठी सामुहिक कारवाई करण्यात आली. मुख्य रोहित्रावरुनच वीजपुरवठा खंडित केल्याने हातगाव आणि पिंपरखेडमधील ६० वर शेतकऱ्यांच्या अवैध पाणी उपशाला चाप बसला आहे.

गिरणा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता विजय जाधव, वीजकंपनीचे अभियंता पाटकर, शाखा अभियंता हर्षल पीठे, आर.आर.वाघ, शेळके यांच्यासह वीज कर्मचाऱ्यांनी अनेकदा आवाहन करुनही पाण्याचा अवैध उपसा थांबत नव्हता. कालांतराने हा उपसा रोखण्यासाठी मोटारीही जप्त करण्यात आल्या. तरीही शेतकऱ्यांकडून उपसा सुरु असल्याचे लक्षात आले. त्याची दखल घेत वीजकंपनीने मुख्य रोहित्रावरुनच पुरवठा कापण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने शनिवारी सामुहिक कारवाईदेखिल करण्यात आली आहे. त्यामुळे बंधाऱ्यांसह हातगाव प्रकल्पातील जलसाठा आता सिंचनासाठी वापरण्यासाठी शेतकऱ्यांना शक्य होणार नसल्याचे सांगण्यात आले.फोटो

टॅग्स :JalgaonजळगावFarmerशेतकरीelectricityवीज