शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

खपणाऱ्यांच्या तपोभूमीवर स्वप्नेच बंदिस्त होतील, तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 00:40 IST

शुभेच्छा कार्ड या सदरात ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लिहिताहेत अभ्यासक जयंत पाटील...

या शुभेच्छा कार्डात प्रामाणिकपणा आणि सुंदरता हा विषय आहे़विठ्ठलाच्या काळ्याश्यार मूर्तीला तुकाराम महाराज, सुंदर ते ध्यान उभें विटेवरी! करकटावरी ठेवूनिया ।।१।। असे म्हणतात.मेंढ्या राखणारा एखादा काळ्याशार वर्णाचा धनगर त्या काळ्या शिवारातून उगवून आला आहे, असेच वाटते़ तोही त्या विठ्ठलासारखाच सुंदर आहे़ मी आनंदवनात असताना हेमलकशाला अनेकदा गेलेलो आहे़आदिवासी गोंंड-माडिया स्त्रिया पाहिल्या आहेत़ त्यांची त्वचा इतकी निर्मळ- जीवनधर्मी असते की, विचारू नका. आपल्या शहरी माणसांची सौंदर्य दृष्टी कॅलेंडरवरून तयार झालेली दिसते़ त्या स्त्रिया प्रत्येक ऋतू त्या ऋतूप्रमाणे भोगतात़ त्यांचे जगणेही तसेच स्वच्छ- प्रामाणिक.आनंदवनात फॉरेनची काही मंडळी तिकडच्या बिस्किटांचे डबे पाठवायचे. बाबा हेमलकशाला जायच्या वेळी तेथील मुलांसाठी ते डबे आठवणीने घ्यायचे़स्टुलावर मध्यभागी बिस्किटांचा डबा ठेवलेला असायचा. त्या डब्याभोवती वर्तुळ करून आदिवासी पुरूष, बायका, मुले, उभी राहायची. बाबा सांगायचे, प्रत्येकाने एक- एक बिस्किट घ्यायचे. या आज्ञेचे इतके प्रामाणिकपणे पालन व्हायचे की, विचारू नका़ एकाही स्त्री किंवा मुलाने दोन बिस्किटे उचलल्याचे कधीही दिसले नाही़अलिकडे आपला बनेलपणा- दाखविगिरी इतकी भीषण पातळीवर पोहचली आहे की, कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या वाढदिवसाच्या गौरवाच्या जाहिराती काढून पाहाव्यात.दुसरी एक गोष्ट अशी पूर्वी माणसांना- तरूणांना घामाचा वास येत नव्हता का? मुंबई - पुण्यात तर घरात ए़ सी़, कार्यालयात ए़सी़ म्हणजे घाम येण्याचा प्रश्नच नाही़ आमचे मानराजपार्क किती छोटेसे. इथेदेखील अनेक घरात बाहेर जाण्यापूर्वी डिओ मारला जातो़ तेव्हा तर वास येतोच़ पण जेव्हा ते गाडीवर बसून हायवेकडे जातात तिथपर्यत तो वास येत राहतो़ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा सुगंध एखाद्या ठिकाणी गेल्यावर पसरत नाही़ त्याच मंडळींना यांची गरज असाविशी वाटते़बाबा आमटेंनी या घामाला, कष्टकऱ्यांच्या घामाला स्वेद - रस म्हटले आहे़बाबांची कविता़-‘खपणाºयांच्या तपोभूमीवरश्रम- रसाचे सुगंधी गुत्तेझिंगलेल्यांनी आता गजबजून जावेत्याची चटक लागली तरजगणे हरवून बसलेलीकलेवरेही तेथे गर्दी करतीलप्रज्ञेच्या पुत्रांनी तेथे स्वप्नांना आकार येईलस्वेद-रसाची ही मद्यशाळा अल्पावधीत आटून जाईलअथवा खपणाºयांच्या तपोभूमीवरस्वप्नेच बंदिस्त होतीलम्हणून असे बिचकू नकाकारण जीवनाचे मेघ नेहमीच तुडुंब असतातआणि प्रज्ञा-पुत्रांच्या स्वप्नांनी बंदीस्तपणा स्वीकारण्याचा इतिहास नाही !-जयंत पाटील, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव