शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

खपणाऱ्यांच्या तपोभूमीवर स्वप्नेच बंदिस्त होतील, तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 00:40 IST

शुभेच्छा कार्ड या सदरात ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लिहिताहेत अभ्यासक जयंत पाटील...

या शुभेच्छा कार्डात प्रामाणिकपणा आणि सुंदरता हा विषय आहे़विठ्ठलाच्या काळ्याश्यार मूर्तीला तुकाराम महाराज, सुंदर ते ध्यान उभें विटेवरी! करकटावरी ठेवूनिया ।।१।। असे म्हणतात.मेंढ्या राखणारा एखादा काळ्याशार वर्णाचा धनगर त्या काळ्या शिवारातून उगवून आला आहे, असेच वाटते़ तोही त्या विठ्ठलासारखाच सुंदर आहे़ मी आनंदवनात असताना हेमलकशाला अनेकदा गेलेलो आहे़आदिवासी गोंंड-माडिया स्त्रिया पाहिल्या आहेत़ त्यांची त्वचा इतकी निर्मळ- जीवनधर्मी असते की, विचारू नका. आपल्या शहरी माणसांची सौंदर्य दृष्टी कॅलेंडरवरून तयार झालेली दिसते़ त्या स्त्रिया प्रत्येक ऋतू त्या ऋतूप्रमाणे भोगतात़ त्यांचे जगणेही तसेच स्वच्छ- प्रामाणिक.आनंदवनात फॉरेनची काही मंडळी तिकडच्या बिस्किटांचे डबे पाठवायचे. बाबा हेमलकशाला जायच्या वेळी तेथील मुलांसाठी ते डबे आठवणीने घ्यायचे़स्टुलावर मध्यभागी बिस्किटांचा डबा ठेवलेला असायचा. त्या डब्याभोवती वर्तुळ करून आदिवासी पुरूष, बायका, मुले, उभी राहायची. बाबा सांगायचे, प्रत्येकाने एक- एक बिस्किट घ्यायचे. या आज्ञेचे इतके प्रामाणिकपणे पालन व्हायचे की, विचारू नका़ एकाही स्त्री किंवा मुलाने दोन बिस्किटे उचलल्याचे कधीही दिसले नाही़अलिकडे आपला बनेलपणा- दाखविगिरी इतकी भीषण पातळीवर पोहचली आहे की, कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या वाढदिवसाच्या गौरवाच्या जाहिराती काढून पाहाव्यात.दुसरी एक गोष्ट अशी पूर्वी माणसांना- तरूणांना घामाचा वास येत नव्हता का? मुंबई - पुण्यात तर घरात ए़ सी़, कार्यालयात ए़सी़ म्हणजे घाम येण्याचा प्रश्नच नाही़ आमचे मानराजपार्क किती छोटेसे. इथेदेखील अनेक घरात बाहेर जाण्यापूर्वी डिओ मारला जातो़ तेव्हा तर वास येतोच़ पण जेव्हा ते गाडीवर बसून हायवेकडे जातात तिथपर्यत तो वास येत राहतो़ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा सुगंध एखाद्या ठिकाणी गेल्यावर पसरत नाही़ त्याच मंडळींना यांची गरज असाविशी वाटते़बाबा आमटेंनी या घामाला, कष्टकऱ्यांच्या घामाला स्वेद - रस म्हटले आहे़बाबांची कविता़-‘खपणाºयांच्या तपोभूमीवरश्रम- रसाचे सुगंधी गुत्तेझिंगलेल्यांनी आता गजबजून जावेत्याची चटक लागली तरजगणे हरवून बसलेलीकलेवरेही तेथे गर्दी करतीलप्रज्ञेच्या पुत्रांनी तेथे स्वप्नांना आकार येईलस्वेद-रसाची ही मद्यशाळा अल्पावधीत आटून जाईलअथवा खपणाºयांच्या तपोभूमीवरस्वप्नेच बंदिस्त होतीलम्हणून असे बिचकू नकाकारण जीवनाचे मेघ नेहमीच तुडुंब असतातआणि प्रज्ञा-पुत्रांच्या स्वप्नांनी बंदीस्तपणा स्वीकारण्याचा इतिहास नाही !-जयंत पाटील, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव