शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

जळगावात २० टक्क्यांनी वाढले धुलीकरणाचे प्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 17:59 IST

जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दिवाळीत हवेच्या प्रदूषणाचे नमुने घेऊन तपासणीसाठी नाशिक येथील प्रदूषण मंडळाच्या प्रयोगशाळेत पाठविले होते. या नमुन्यांचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. यामध्ये फटाक्यांच्या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणात दिवाळीत कुठलीही वाढ झाली नाही. मात्र, हवेतील धुलीकरणाच्या प्रदूषणात तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाली आहे

ठळक मुद्देयंदा कमी फटाके फोडल्यामुळे हवेचे प्रदूषणही झाले कमीउपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतले होते नमुणेतीन ठिकाणी मोजण्यात आली ध्वनीची पातळी

सचिन देवजळगाव : जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दिवाळीत हवेच्या प्रदूषणाचे नमुने घेऊन तपासणीसाठी नाशिक येथील प्रदूषण मंडळाच्या प्रयोगशाळेत पाठविले होते. या नमुन्यांचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. यामध्ये फटाक्यांच्या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणात दिवाळीत कुठलीही वाढ झाली नाही. मात्र, हवेतील धुलीकरणाच्या प्रदूषणात तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे या अहवालात म्हटले आहे.जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दरवर्षी दिवाळीच्या काळात हवेची गुणवत्ता तपासण्यात येत असते. यंदादेखील दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १ ते १४ नोव्हेंबर दरम्यान हाय व्हाल्यूम ईअर मशिनद्वारे दर आठ तासाला वातावरणातील प्रदुषणाचे नमुने जळगावातील गिरणा पाण्याची टाकी व जुन्या बी. जे. मार्केटच्या इमारतीवर घेण्यात आले. हे नमुने दररोज दुसºया दिवशी प्रदूषण मंडळाच्या नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येत होते.महिनाभरानंतर नाशिक प्रयोगशाळेतर्फे प्रदूषणाचा अहवाल जळगाव कार्यालयाला प्राप्त झाला आहे. तसेच नाशिक येथील अश्वमेध या खाजगी संस्थेतर्फेही शहरातील तीन ठिकाणी ध्वनीची पातळी मोजण्यात आली होती. मात्र, अश्वमेध संस्थेचा अहवाल अद्याप आलेला नाही.खराब रस्त्यांमुळे वाढले धुलीकरणाचे प्रमाणधुलीकरणामुळे प्रदूषण वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे खराब रस्ते असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी सांगितले. खराब रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हवेत धुळ पसरत असते व त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. त्याखालोखाल शहरात सुरु असलेल्या बांधकामांमुळेही धुळीच्या प्रदूषणात वाढ होत असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.दिवाळीच्या काळात १५ दिवस हवेतील प्रदूषणाची गुणवत्ता मोजण्यात आली. यामध्ये शहरात कमी प्रमाणात फटाके फोडल्यामुळे प्रदूषणात कुठलीही वाढ झालेली दिसून आली नाही. मात्र, वातावरण धुलीकरणाचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढलेले दिसून आले. तर ध्वनी प्रदूषणाची नोंद नाशिक येथील अश्वमेध संस्थेने घेतली असून,त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही.-सोमनाथ कुरमुडे, उपप्रादेशिक अधिकारी, जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ

टॅग्स :pollutionप्रदूषणJalgaonजळगाव