शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला
2
आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२५: संयम राखा आणि विचारपूर्वक व्यवहार करा!
3
२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
4
पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
5
महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
6
राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?
7
इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता ‘नो होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर
8
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."
9
सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली
10
श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला
11
खराब हवेचे खापर इथिओपियातील ज्वालामुखीवर फोडू नका; प्रदूषणावरून हायकोर्टाने सरकारला सुनावले
12
गर्जेच्या शरीरावरही जखमा, संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे; दाेन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी 
13
ठाण्याची झणझणीत मिसळ की पुण्याचे श्रीखंड; शंभराव्या मराठी साहित्य संमेलनासाठी रस्सीखेच?
14
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
15
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
16
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
17
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
18
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
19
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
20
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
Daily Top 2Weekly Top 5

ओला दुष्काळ जाहीर करण्याची केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:18 IST

या निवेदनात पावसाच्या अवेळी व कमी-जास्त वर्षावामुळे परिसरातील पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. सुरुवातीच्या काळात पाऊस लांबल्याने उडीद, ...

या निवेदनात पावसाच्या अवेळी व कमी-जास्त वर्षावामुळे परिसरातील पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. सुरुवातीच्या काळात पाऊस लांबल्याने उडीद, मूग, ज्वारी, बाजरी या पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे कापूस या नगदी पिकाला फटका बसल्यामुळे शेतकरी अत्यंत वाईट आर्थिक संकटात सापडला असल्याचे म्हटले असून, पाचोरा, भडगाव या दोन्ही तालुक्यांत ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. धान्य व कडधान्य यांना हमीभाव जाहीर करून शेतकऱ्यांच्या सर्व मालाची खरेदी शासनाने करावी, पीक आणेवारी पन्नास पैशांच्या आत करावी, प्रमुख नगदी पीक असलेल्या कापसाला सात हजार रुपये प्रतिक्विंटल हमी भाव देण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी जिल्हा प्रवक्ता खलील देशमुख, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, तालुकाध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष अजहर खान, रणजित पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.