शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

चाळीसगाव येथे अंजली दमानिया यांच्याविरुद्ध तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 15:04 IST

गुन्हा नोंदविण्याची गोपीनाथराव मुंडे विचार मंचातर्फे मागणी

चाळीसगाव, जि. जळगाव - अंजली दमानिया या विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन भाजपाच्या प्रमुख नेत्यांवर खोटे आरोप करीत असून यामुळे नेत्यांसह पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. दमानिया यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. याविरोधात कै. लोकनेते गोपीनाथ मुंडे विचार मंचाच्या पदाधिका-यांनी रविवारी दुपारी १२ वाजता चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात एकत्र येऊन अंजली दमानियांविरोधात तक्रार देत कलम ४९९, ५००, ५०१ नुसार गुन्हा दाख करण्याची मागणी केली आहे.भाजपाच्या नेत्यांवर सातत्याने आरोप होत असल्याने जिल्ह्याचा विकास खुंटला असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. यावेळी माजी आमदार प्रा. साहेबराव घोडे, टाकळी प्र.चा.मा. सरपंच किसनराव जोर्वेकर, नगरसेवक सुरेश स्वार, भाजपा किसान मोचार्चे उपाध्यक्ष कैलास सुर्यवंशी, पालिकेतील भाजपा गटनेते राजेंद्र चौधरी, उद्धवराव माळी, शेषराव पाटील, राजेश राठोड, प्रेमचंद खिवसरा, अविनाश चौधरी, संजय पितांबर चौधरी, जितेंद्र वाघ, भगवान आगोणे,अरुण पाटील, विवेक चौधरी, राकेश नेवे, राजेंद्र मांडे,राजु पगार, योगेश खंडेलवाल, संजय चौधरी, रुपेश पाटील रमेश चौधरी, संजय पाटील, भाऊसाहेब जगताप,अरुण जाधव, संजय वामन चौधरी सचिन स्वार यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव