शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

ढगाळ वातावरणाचा तूर पीकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 10:01 PM

तुरीचा अत्यल्प पेरा, वातावरणातील बदलामुळे ऐन फलधारणेच्या काळात किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने तुरीचे उत्पन्न घटून यंदा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.

ठळक मुद्देतुरीचे उत्पन्न घटल्यामुळे शेतकरी चिंतीतकमी पावसामुळे यावर्षी कमी पेरातुरीवर किडीचा प्रादुर्भाव वाढला

तळेगाव, ता.जामनेर : तुरीचा अत्यल्प पेरा, वातावरणातील बदलामुळे ऐन फलधारणेच्या काळात किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने तुरीचे उत्पन्न घटून यंदा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.कमी पावसामुळे यंदा कापूस, मका, भुईमूग, सोयाबीन, ज्वारी बाजरी, कडधान्य या सर्व पिकांचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे शेतकºयांच्या आशा आता कापसातील जोड पीक म्हणून पेरलेल्या तूर या पिकावर केंद्रित झाल्या आहेत. हे पीक शेतकºयांसाठी उन्हाळी मशागतीसाठी लागणारा पैसा उपलब्ध करून देणारे असते. हे पीक साधारणत : फेब्रुवारी महिन्याच्या जवळपास शेतकºयांच्या हातात येते. तुरीच्या विक्रीतून शेतकºयांच्या हातात आलेला पैसा हा मशागतीसाठी वापरता येत असतो. मात्र यावर्षी तुरीचा पेरा कमी आहे. त्यामुळे डाळीचे भाव वाढलेले आहेत. मात्र निसर्गातील बदलामुळे या पिकावर किडीचे प्रमाण जास्त आहे. सध्या तुरीच्या पिकाची अवस्था फलधारणाची असल्याने त्यावर किडीचे प्रमाण वाढलेले आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे या पिकावर रोगराईचे प्रमाण वाढलेले आहे. त्याचा परिणाम उत्पन्नावर होणार असल्याने शेतकरी चिंतीत आहे. सध्या थंडी कमी असल्याने फटका बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जJalgaonजळगाव