शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

 कापसावर बोंड अळी पडल्याने शेतकऱ्याने शेतातील कापूस पीक उपटून जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2023 10:26 IST

सरकारच्या धोरणावर शेतकऱ्यांचा संताप

चोपडा तालुक्यात सह परिसरात मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड केली जाते आणि कापसाचे उत्पन्न घेतले जात परंतु यावर्षी अवेळी व अवकाळी पाऊस आणि कापूस पिकावर पडलेली बोंड अळीच्या प्रादुर्भाव यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. कापसाचे उत्पादन निम्म्यावर आलेला आहे कापसाला भाव देखील नाही बी बियाणे खत रासायनिक फवारणीची किंमत भरमसाठ वाढलेली आहे. त्यामुळे शेतकरी फक्त शेतात मेहनत करताना दिसत आहे त्याच्या हाती काहीच लागत नाही कापूस पिकावर पडलेली बोंड अळी मुळे शेतकरी पूर्णतः  हताश झालेला आहे.

शेतातील उभे कापसाचे पिक उपटून शेतातच शेतकरी जाळतो आहे.  त्या पिकावर कापसाची कैरी मोठ्या प्रमाणावर लागलेले आहे. परंतु बोंड अळी असल्याने ते पीक स्वतःच्या हाताने जाळताना त्या शेतकऱ्याच्या मनाला किती त्रास होत असेल याचे कल्पनाही सरकार करू शकणार नाही. सरकारच्या धोरणावर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर संताप आणि नाराजी व्यक्त केलेली आहे. नुकसान ग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून कुठलही मदत मिळालेली नाही.  एक रुपयाचा विमा मोबदला मिळालेला नाही सरकार फक्त आश्वासन देऊन मोकळे होत आहे. या पलीकडे काही करत नाही असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगावRainपाऊस