शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

 कापसावर बोंड अळी पडल्याने शेतकऱ्याने शेतातील कापूस पीक उपटून जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2023 10:26 IST

सरकारच्या धोरणावर शेतकऱ्यांचा संताप

चोपडा तालुक्यात सह परिसरात मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड केली जाते आणि कापसाचे उत्पन्न घेतले जात परंतु यावर्षी अवेळी व अवकाळी पाऊस आणि कापूस पिकावर पडलेली बोंड अळीच्या प्रादुर्भाव यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. कापसाचे उत्पादन निम्म्यावर आलेला आहे कापसाला भाव देखील नाही बी बियाणे खत रासायनिक फवारणीची किंमत भरमसाठ वाढलेली आहे. त्यामुळे शेतकरी फक्त शेतात मेहनत करताना दिसत आहे त्याच्या हाती काहीच लागत नाही कापूस पिकावर पडलेली बोंड अळी मुळे शेतकरी पूर्णतः  हताश झालेला आहे.

शेतातील उभे कापसाचे पिक उपटून शेतातच शेतकरी जाळतो आहे.  त्या पिकावर कापसाची कैरी मोठ्या प्रमाणावर लागलेले आहे. परंतु बोंड अळी असल्याने ते पीक स्वतःच्या हाताने जाळताना त्या शेतकऱ्याच्या मनाला किती त्रास होत असेल याचे कल्पनाही सरकार करू शकणार नाही. सरकारच्या धोरणावर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर संताप आणि नाराजी व्यक्त केलेली आहे. नुकसान ग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून कुठलही मदत मिळालेली नाही.  एक रुपयाचा विमा मोबदला मिळालेला नाही सरकार फक्त आश्वासन देऊन मोकळे होत आहे. या पलीकडे काही करत नाही असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगावRainपाऊस