शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

 कापसावर बोंड अळी पडल्याने शेतकऱ्याने शेतातील कापूस पीक उपटून जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2023 10:26 IST

सरकारच्या धोरणावर शेतकऱ्यांचा संताप

चोपडा तालुक्यात सह परिसरात मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड केली जाते आणि कापसाचे उत्पन्न घेतले जात परंतु यावर्षी अवेळी व अवकाळी पाऊस आणि कापूस पिकावर पडलेली बोंड अळीच्या प्रादुर्भाव यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. कापसाचे उत्पादन निम्म्यावर आलेला आहे कापसाला भाव देखील नाही बी बियाणे खत रासायनिक फवारणीची किंमत भरमसाठ वाढलेली आहे. त्यामुळे शेतकरी फक्त शेतात मेहनत करताना दिसत आहे त्याच्या हाती काहीच लागत नाही कापूस पिकावर पडलेली बोंड अळी मुळे शेतकरी पूर्णतः  हताश झालेला आहे.

शेतातील उभे कापसाचे पिक उपटून शेतातच शेतकरी जाळतो आहे.  त्या पिकावर कापसाची कैरी मोठ्या प्रमाणावर लागलेले आहे. परंतु बोंड अळी असल्याने ते पीक स्वतःच्या हाताने जाळताना त्या शेतकऱ्याच्या मनाला किती त्रास होत असेल याचे कल्पनाही सरकार करू शकणार नाही. सरकारच्या धोरणावर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर संताप आणि नाराजी व्यक्त केलेली आहे. नुकसान ग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून कुठलही मदत मिळालेली नाही.  एक रुपयाचा विमा मोबदला मिळालेला नाही सरकार फक्त आश्वासन देऊन मोकळे होत आहे. या पलीकडे काही करत नाही असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगावRainपाऊस