शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

सोशल मिडीयाद्वारे आवाहन केले अन् ८ टन साहित्य केरळकडे रवाना झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 6:49 PM

केरळ येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जळगाव येथील आर्या फाउंडेशनवतीने मदतीचा हात म्हणून तब्बल ८ टन जीवनावश्यक साहित्य केरळ येथे पाठविण्यात आले.

ठळक मुद्देजळगावकरांचा मदतीचा हातआर्या फाउंडेशनने घेतला पुढाकारसोशल मिडीयाद्वारे केले होते मदतीचे आवाहन

जळगाव : केरळ येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जळगाव येथील आर्या फाउंडेशनवतीने मदतीचा हात म्हणून तब्बल ८ टन जीवनावश्यक साहित्य केरळ येथे पाठविण्यात आले.यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी गेल्या आठवड्यात सोशल मीडियाद्वारे केरळ पुरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत अनेकांनी धनादेशद्वारे मदत पाठविली तर काहींनी जीवनावश्यक साहित्य दिले.या उपक्रमात सैन्यातील काही अधिकारी, जवान मदतीसाठी धावून आले असून त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर वैयक्तिक मदत सोपविली आहे. शहिद जवानांच्या कुटुंबासाठी केलेले कार्य तसेच जम्मू आणि काश्मीरमध्ये सीमेवर सैन्यासोबत डॉ.धर्मेंद्र पाटील आणि सहकारी करीत असलेल्या आरोग्य सेवेमुळे सैन्यातील अधिकारी, जवानही पुढे सरसावले आहेत. यासोबतच प्रशाकीय अधिकारी यांनीदेखील मदतीचा हात दिला आहे. देणगीदार हे मुख्यत: जळगाव आणि नाशिक जिह्यातील आहेत.मदतीचे हे साहित्य नाशिक रेल्वे स्थानकावरून पाठविण्यात आले. फाउंडेशनचे नाशिक जिल्हा समन्वयक ऋषिकेश परमार यांनी बरेच साहित्य नाशिक येथून खरेदी केले. त्यासाठी जळगाव येथून संंस्थेने संबंधितांना धनादेश दिले.अध्यक्ष डॉ.धर्मेंद्र पाटील यांच्यासह सचिव डॉ.राहुल महाले, खजिनदार शलाका पाटील, डॉ.राहुल महाजन, डॉ.जितेंद्र मोरे, रवींद्र पाटील नाशिकचे समन्वयक ऋषिकेश परमार, अक्षय भावसार यांनी मदतनिधी, जीवनावश्यक साहित्य जमा करण्यासाठी प्रयत्न केलेत.

टॅग्स :JalgaonजळगावKerala Floodsकेरळ पूर