शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

शेतकरी विरोधी अध्यादेश तात्काळ रद्द करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 10:02 PM

जळगाव : पंतप्रधान यांनी शेतकरी विरोधी काढलेले अध्यादेश त्वरित रद्द करण्यात यावे यासह इतर मागण्यांचे निवदेन लोक संघर्ष मोर्चातर्फे ...

जळगाव : पंतप्रधान यांनी शेतकरी विरोधी काढलेले अध्यादेश त्वरित रद्द करण्यात यावे यासह इतर मागण्यांचे निवदेन लोक संघर्ष मोर्चातर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.दरम्यान, जिल्ह्यातील चोपडा, रावेर ,यावल , बोदवड , मुक्ताईनगर, अमळनेर, चाळीसगाव याठिकाणी सुध्दा शेतकरी बांधवांनी तहसीलदार यांना निवदेन दिले़लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे व सचिन धांडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात भेट घेतली़ नंतर चर्चा करून मुख्यमंत्री यांचे नावे आणखी एक निवेदन देण्यात आले़ त्यात जळगाव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा मका तात्काळ खरेदी करण्यात यावा, खतांचा काळाबाजार तात्काळ थांबवावा, महाराष्ट्रातील सामुदायिक वन पट्टे धारकांना तात्काळ वन पट्टे मंजूर करून द्यावी, आदिवासींना तात्काळ खावटी अनुदान मंजूर करावे, ज्या वन जमीन धारकांना पट्टे मंजूर झाले आहेत, पण त्यांना कुठलेही कर्ज मिळत नाही अश्या सर्व दावेधारकांना तात्काळ विविध कार्यकारी सोसायटीचे सभासद बनवून घेत त्यांना कर्ज वाटप करण्यात यावे आदी मागण्या यावेळी निवेदनातून करण्यात आल्या़ दरम्यान, मागण्या पूर्ण न झाल्यास गावा-गावात अभिनव आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही लोक संघर्ष मोर्चातर्फे देण्यात आला आहे़ यावेळी निवेदन देताना प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, भरत कर्डिले, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते़

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव