शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

चाळीसगावातील विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत १४० विद्यार्थ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 16:09 IST

बी.पी.आर्टस, एस.एम.ए.सायन्स व के.के.सी.कॉमर्स महाविद्यालयात आयोजित कै.मांगीलाल गोवर्धनदास अग्रवाल राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन विज्ञान स्पर्धेत १४० स्पर्धक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

ठळक मुद्देचाळीसगाव महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेचा शनिवारी समारोपमुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेश पाठवून केले उपक्रमाचे कौतुक२५ वर्षांपासून सुरु आहे स्पर्धेचे यशस्वी आयोजन

आॅनलाईन लोकमतचाळीसगाव : दि.१९ : बी.पी.आर्टस, एस.एम.ए.सायन्स व के.के.सी.कॉमर्स महाविद्यालयात आयोजित कै.मांगीलाल गोवर्धनदास अग्रवाल राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन विज्ञान स्पर्धेत १४० स्पर्धक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.शुक्रवारी सकाळी ११ वा. स्पर्धेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी बोर्ड चेअरमन नारायणदास अग्रवाल होते. व्यासपिठावर नॅशनल केमिकल लॅब पुणेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.उल्हास के.खारुळ, संस्थेचे सचिव डॉ.विनोद कोतकर, डॉ.एम.बी. पाटील, शामलाल कुमावत, डॉ.सुनील राजपुत, राजेंद्र चौधरी, क.मा.राजपुत, प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर, प्रा.डी.डी.जोशी उपस्थित होते.जागतिक स्पर्धेत टिकायचे असले तर, प्रचंड परिश्रम करण्याची तयारी ठेवा. संगणक व इंटरनेटमुळे ग्रामीण आणि शहरी अशी दरी मिटली आहे. सर्वांनाच अनेक संधी उपलब्ध आहेत, त्याचा लाभ घ्यावा, असे मत डॉ.उल्हास खारुळ यांनी व्यक्त केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा पत्र पाठवून महाविद्यालयाचे कौतुक केले आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक फायदा व्हावा म्हणूनच गेल्या २५ वर्षांपासून आम्ही स्पर्धा राबवित असल्याचे नारायणदास अग्रवाल यांनी सांगितले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.डॉ. किरण गंगापुर यांनी तर आभार उपप्राचार्य डॉ. पी.एस. बाविस्कर यांनी मानले.उद्या दुपारी समारोपस्पर्धेचा समारोप शनिवारी दु. ४ वाजता होत आहे. उमविचे प्र. कुलगुरु डॉ. पी.पी.माऊलीकर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात येईल. अध्यक्षस्थानी मॅनेजमेंट बोर्ड चेअरमन नारायणदास अग्रवाल तर प्रमुख अतिथी म्हणुन संस्थाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, सचिव डॉ. विनोद कोतकर हे उपस्थित असतील.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगाव