शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
2
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
4
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
5
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
6
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
7
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
8
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
9
देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?
10
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
11
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
12
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
13
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
15
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
16
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
17
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
18
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
19
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
20
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद

युवक काँग्रेसची तहसीलसमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 1:25 AM

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी. या मागणीसाठी युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत बुधवारी चक्क तहसीलदारांच्या वाहनावर कोंब आलेली मक्याची कणसं भिरकावली.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी. या मागणीसाठी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, तालुका अध्यक्ष त्र्यंबक पाबळे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत बुधवारी चक्क तहसीलदारांच्या वाहनावर कोंब आलेली मक्याची कणसं भिरकावली.या घटनेमुळे काही काळ उपविभागीय कार्यालय परिसरात गोंंधळ उडाला होता़ परतीच्या पावसामुळे शेतकºयाच्या तोंडाशी आलेला घास वाया गेला आहे. आद्याप प्रशासनाच्या वतीने कोणताही अधिकारी नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतावर आला नाही. केवळ आॅनलाईन प्रस्ताव भरणे, दंवड्या पिटणे ही कामे करण्यात सरकार व्यस्त आहे. मात्र, प्रत्यक्षात शेतातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोणताही अधिकारी फिरकला नाही.ते सर्व दिवाळीचा सण साजरा करण्यात मग्न झाले आहेत. एकीकडे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे तो हवालदिल झाला आहे.दिवाळीचा सण शेतक-यांना साजरा करता आला नसल्याची वस्तुस्थिती आहे.मात्र, प्रशासनाला याचे कोणतेही देणेघेणे नाही, असे एक ना अनेक आरोप करत युवक काँग्रेसच्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर कोंब आलेले धान्य तहसीलदारांच्या गाडीवर ठेवून आंदोलन करण्यात आले.यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल देशमुख, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष त्र्यंबक पाबळे, महेश दसपुते, संतोष ठाकरे, झहिर शेख, अनिल शिंदे, गंगाधर ठोके, असलम पठाण, प्रकश जाधव, यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती.

टॅग्स :agitationआंदोलनcongressकाँग्रेस