शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

निम्न दुधनातून पाणी उपसा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 23:31 IST

निम्न दुधना प्रकल्पातून पाणी उपसा वाढला असल्याने पाणी पातळीत घट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : निम्न दुधना प्रकल्पातून पाणी उपसा वाढला असल्याने पाणी पातळीत घट होत आहे. सद्यस्थितीत प्रकल्पात जिवंत पाणीसाठा केवळ अडीच टक्के शिल्लक राहिला आहे.निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने या प्रकल्पात पाणी साठा क्षमतेने होऊ शकला नाही. गतवर्षी पूर्ण पावसाळ््यात हे धरण मृत साठ्यात होते. मात्र, परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हे धरण मृत साठ्यातून बाहेर येऊन जिवंत पाणीसाठा १३ टक्के झाला होता. या धरणावर परतूर, सेलूसह अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना आहेत. तसेच पूर्ण उन्हाळ््यात या धरणातून टँकरने जिल्हाभर पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे या धरणातील पाणी भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राखून ठेवणे आवश्यक आहे.अवैध पाणी उपसा थांबवणे गरजेचेनिम्न दुधना प्रकल्पात सद्यस्थितीत एकूण पाणीसाठा ३१ टक्के आहे, तर जिवंत पाणीसाठा केवळ २.५ टक्क्यांवर आला आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी या धरणातील पाणी उपसा थांबविणे गरजेचे आहे. अन्यथा ग्रामस्थांना उन्हाळ््यामध्ये तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.निम्न दुधना प्रकल्पाच्या बॅक वॉटरवर अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना आहेत. तसेच सिंचन क्षेत्रही आहे. मात्र, सततच्या उपशाने हे बॅक वॉटरही झपाट्याने खाली जात असल्याने पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरणwater shortageपाणीकपात