शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात गृहयुद्ध! बलूचिस्तानात बंडखोरांसोबत झालेल्या झटापटीत पाक सैन्याचे २३ जवान ठार
2
राजा रघुवंशी प्रकरणात समोर आले आणखी एक नाव, सोनम-राजशी आहे थेट कनेक्शन! कोण आहे 'हा' व्यक्ती? 
3
४४६ मंदिरे, ११०० घरे, २३०० दुकाने पाडणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कोण ? माजी आमदार अनिल गोटेंचा सवाल
4
ना नितीश कुमार, ना PM नरेंद्र मोदी...बिहारच्या युवकांची पहिली पसंती कोण?; सर्व्हेने सगळेच हैराण
5
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या घसरण, चांदीही उच्चांकी स्तरापासून स्वस्त झाली; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
6
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी, एकूण ४५०० रिक्त जागा भरणार, 'इतका' पगार मिळणार!
7
काल निवृत्ती, आज लगेच दुसऱ्या संघाचा कर्णधार... 'या' स्टार खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी
8
गोव्यात चकवा लागला, गाडी पुढेच जाईना! शेवटी मंत्र म्हणून नारळ दिल्यावर...; अनिता दातेने सांगितला भयानक अनुभव
9
स्वस्तात ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या 'मीशो'चं नाव बदललं! का घेतला मोठा निर्णय?
10
ना निधी, ना उपकरणं... स्वप्न केलं साकार; भारतीय महिला आइस हॉकी संघाने रचला इतिहास
11
रस्त्यावर महिला दिसताच धावत जाऊन घ्यायचा चुंबन, 'सायको किसर'ला पोलिसांनी घातल्या बेड्या!
12
एकेकाळी शून्य झालेली अनिल अंबानींची नेटवर्थ, आता जबरदस्त कमबॅक; 'या' दोन कंपन्यांनी केलं मालामाल
13
ऑपरेशन सिंदूरदरम्यान कुणाचं झालं सर्वाधिक नुकसान? अमेरिकन रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड
14
ट्रम्प-मस्क वादात नवा ट्विस्ट; आता टेस्ला प्रमुखांना होतोय 'या' गोष्टीचा पश्चाताप, म्हणाले...
15
Sonam Raghuwanshi: हत्या होण्यापूर्वी राजा रघुवंशी सोनमसोबत इथे थांबला होता, पहा व्हिडीओ
16
राजाच्या रक्तानं माखलेलं जॅकेट फेकलं अन् आकाशला...; 'बेवफा' सोनमनं काय काय केलं?
17
Raja Raghuvanshi Murder: कोण आहे अल्बर्ट पीडी? ज्याच्या एका जबाबामुळे सोनम रघुवंशीचा खरा चेहरा जगासमोर आला
18
स्वत:च्या फायद्यासाठी महिलांना वेश्या व्यवसायात ढकललं, आरोपींना अटक; १० जणांची सुटका!
19
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री झाली आई, दोन दिवसांपूर्वीच घरी आला छोटा पाहुणा; मुलगा की मुलगी?
20
'काम करु नका, मुले जन्माला घाला'! लोकसंख्या वाढीसाठी 'या' देशाने काढले फर्मान

जालना तालुक्यावर वरुणराजा रुसलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 01:20 IST

जून महिना उलटला आहे. तरीही तालुक्यात बहुतांश ठिकाणी दमदार पाऊस झाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जून महिना उलटला आहे. तरीही तालुक्यात बहुतांश ठिकाणी दमदार पाऊस झाला नाही. परिणामी, खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहे. तर काही गावांमध्ये जेमतेम पावसावरच पेरणी करण्यात आली. पाऊस नसल्यामुळे शेतकरीही दुबार पेरणीच्या भीतीने धास्तावले आहे.गती वर्षी पावसाने दडी मारल्याने तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यावर्षी जूनच्या सुरुवातीलाच पाऊस पडले अशी आशा सर्वांनाच होती. जून महिन्यात तालुक्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊसही पडला. ज्या भागात पाऊस झाला. त्या भागातील शेतकऱ्यांनी लागवड केली. परंतु, तालुक्याच्या अर्ध्या भागात अद्यापही वरुण राजा बरसला नाही.तालुक्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. ६० ते ७० मिलिमीटर पाऊस झाल्यावरच पेरण्या कराव्यात, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले होते. परंतु, काही शेतकऱ्यांनी १० ते १२ मिलिमीटर पाऊसावरच पेरणी केली. सध्या पावसाने उघडीप दिलेल्याने शेतक-यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.तालुक्यातील कारला, हातवन, वडीवाडी, ममदाबाद, भाटेपूरी, हिवरा रोषणगाव, हडप सावरगाव, रामनगर, उटवद, बाजीउम्रद, साळेगाव, जळगाव, वखारी, नाव्हा, घोडेगाव, धानोरा, बापकळ यासह इतर गावांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसून शेतक-यांची चिंता कायम आहे.

टॅग्स :droughtदुष्काळRainपाऊसMonsoon Specialमानसून स्पेशलAgriculture Sectorशेती क्षेत्र