शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

जालना तालुक्यावर वरुणराजा रुसलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 01:20 IST

जून महिना उलटला आहे. तरीही तालुक्यात बहुतांश ठिकाणी दमदार पाऊस झाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जून महिना उलटला आहे. तरीही तालुक्यात बहुतांश ठिकाणी दमदार पाऊस झाला नाही. परिणामी, खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहे. तर काही गावांमध्ये जेमतेम पावसावरच पेरणी करण्यात आली. पाऊस नसल्यामुळे शेतकरीही दुबार पेरणीच्या भीतीने धास्तावले आहे.गती वर्षी पावसाने दडी मारल्याने तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यावर्षी जूनच्या सुरुवातीलाच पाऊस पडले अशी आशा सर्वांनाच होती. जून महिन्यात तालुक्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊसही पडला. ज्या भागात पाऊस झाला. त्या भागातील शेतकऱ्यांनी लागवड केली. परंतु, तालुक्याच्या अर्ध्या भागात अद्यापही वरुण राजा बरसला नाही.तालुक्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. ६० ते ७० मिलिमीटर पाऊस झाल्यावरच पेरण्या कराव्यात, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले होते. परंतु, काही शेतकऱ्यांनी १० ते १२ मिलिमीटर पाऊसावरच पेरणी केली. सध्या पावसाने उघडीप दिलेल्याने शेतक-यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.तालुक्यातील कारला, हातवन, वडीवाडी, ममदाबाद, भाटेपूरी, हिवरा रोषणगाव, हडप सावरगाव, रामनगर, उटवद, बाजीउम्रद, साळेगाव, जळगाव, वखारी, नाव्हा, घोडेगाव, धानोरा, बापकळ यासह इतर गावांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसून शेतक-यांची चिंता कायम आहे.

टॅग्स :droughtदुष्काळRainपाऊसMonsoon Specialमानसून स्पेशलAgriculture Sectorशेती क्षेत्र