शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

मूल्यवर्धन उपक्रमातून क्रांती होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 01:06 IST

राज्य शासन व शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मूल्यवर्धन उपक्रम राबविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य शासन व शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मूल्यवर्धन उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून लोकशाहीचे भविष्यातील जबाबदार, संवेदनशील व कर्तबगार नागरिक घडविण्याचे काम या शाळांमध्ये सुरू आहे. सुप्तपणे सुरू असलेल्या या कार्यातून जिल्हा परिषदेचे, स्थानिक स्वराज्य संस्था शाळांचे शिक्षक भविष्यात मोठी क्रांती घडवून आणतील, असा विश्वास जैन संघटनेचे अध्यक्ष शांतिलाल मुथ्था यांनी व्यक्त केला.जालना येथे आयोजित एक दिवसीय मूल्यवर्धन जिल्हा मेळवा व तीन दिवसीय पोस्टर प्रदर्शनाबाबत माहिती देण्यासाठी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुथ्था म्हणाले, बदलत्या वातावरणाचा परिणाम बाल मनावर होत असून, त्यांच्या विचारांमध्येही बदल होत आहे. त्यामुळे २००३ पासून मुथ्था फाऊंडेशनच्या वतीने मूल्यवर्धन उपक्रमाची आखणी सुरू करण्यात आली होती.जालना येथे मूल्यवर्धन उपक्रमाची माहिती आणि विद्यार्थी, शिक्षकांनी तयार केलेल्या पोस्टरचे प्रदर्शन भरविण्यात आले आहेत. राज्यातील बहुतांश शाळांमधील शिक्षक, विद्यार्थ्यांनी तयार केलेले पोस्टर येथे ठेवण्यात आले आहेत.

टॅग्स :communityसमाजSocialसामाजिकExhibitionप्रदर्शनStudentविद्यार्थीSchoolशाळा