शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

मूल्यवर्धन उपक्रमातून क्रांती होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 01:06 IST

राज्य शासन व शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मूल्यवर्धन उपक्रम राबविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य शासन व शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मूल्यवर्धन उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून लोकशाहीचे भविष्यातील जबाबदार, संवेदनशील व कर्तबगार नागरिक घडविण्याचे काम या शाळांमध्ये सुरू आहे. सुप्तपणे सुरू असलेल्या या कार्यातून जिल्हा परिषदेचे, स्थानिक स्वराज्य संस्था शाळांचे शिक्षक भविष्यात मोठी क्रांती घडवून आणतील, असा विश्वास जैन संघटनेचे अध्यक्ष शांतिलाल मुथ्था यांनी व्यक्त केला.जालना येथे आयोजित एक दिवसीय मूल्यवर्धन जिल्हा मेळवा व तीन दिवसीय पोस्टर प्रदर्शनाबाबत माहिती देण्यासाठी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुथ्था म्हणाले, बदलत्या वातावरणाचा परिणाम बाल मनावर होत असून, त्यांच्या विचारांमध्येही बदल होत आहे. त्यामुळे २००३ पासून मुथ्था फाऊंडेशनच्या वतीने मूल्यवर्धन उपक्रमाची आखणी सुरू करण्यात आली होती.जालना येथे मूल्यवर्धन उपक्रमाची माहिती आणि विद्यार्थी, शिक्षकांनी तयार केलेल्या पोस्टरचे प्रदर्शन भरविण्यात आले आहेत. राज्यातील बहुतांश शाळांमधील शिक्षक, विद्यार्थ्यांनी तयार केलेले पोस्टर येथे ठेवण्यात आले आहेत.

टॅग्स :communityसमाजSocialसामाजिकExhibitionप्रदर्शनStudentविद्यार्थीSchoolशाळा