शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

कडक निर्बंध व्यापाऱ्यांच्या मूळावर : निवेदनातून मांडल्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:19 IST

आधीच कोरोनाने व्यापार घटला असून, बँकांची कर्ज देणे थकली आहेत. कसेबसे नियम शिथिल झाल्यावर दुकाने उणीपुरी १९ दिवस सुरू ...

आधीच कोरोनाने व्यापार घटला असून, बँकांची कर्ज देणे थकली आहेत. कसेबसे नियम शिथिल झाल्यावर दुकाने उणीपुरी १९ दिवस सुरू झाली होती. की, लगेचच डेल्टाची भीती निर्माण झाली आहे. या भीतीशी आम्ही सहमत आहोत. परंतु त्यावर संपूर्ण व्यापार बंद ठेवणे ,हा पर्याय नसल्याची माहिती व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री टोपे यांची शनिवारी भेट घेऊन केली. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीत साहनी, महासचिव संजय दाड, कार्यकारी सचिव श्याम लोया, कार्याध्यक्ष अर्जुन गेही, सुभाष देवीदान, डॉ. संजय रूईखेडकर, इश्वर बिलोरे, विनोद कुमावत, विजय बगडिया, दिलीप शाह, बंकट खंडेलवाल, नंदू जांगडे आदींची उपस्थिती होती.

किरणा दुकानांवरही कारवाई

पालिका आणि पोलीस हे गेल्या पंधरा दिवसांपासून हेतूपुरस्सर त्रास देत आहेत. पाच हजार रुपयांचा दंड आकारून दुकाने सील करत असल्याने आणखी अडचण निर्माण झाली असल्याची बाब टोपे यांच्या कानावर घालण्यात आली. विशेष म्हणजे किराणा दुकानांवरही बंद ठेवण्याच्या सूचना पोलिसांकडून दिल्या जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.