शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

पीकस्पर्धेत श्रीकांत आखाडे प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:19 IST

जयंतीनिमित्त अभिवादन जालना : येथील राष्ट्रीय एकात्मता सामाजिक मंचाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गांधीचमन येथे ...

जयंतीनिमित्त अभिवादन

जालना : येथील राष्ट्रीय एकात्मता सामाजिक मंचाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गांधीचमन येथे अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ॲड. ब्रह्मानंद चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, किशोर जिगे, विजय बनकर, गोपी नाटेकर, विष्णू पाचफुले आदी उपस्थित होते.

सचिवपदी मोहन बाण यांची निवड

आष्टी : परतूर येथे शनिवारी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परतूर तालुक्यातील बाणाचीवाडी येथील मोहन बाण यांची राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष डाॅ. निसार देशमुख यांच्या हस्ते नियुक्ती देऊन सत्कार करण्यात आला.

खालापुरे यांचा पदोन्नती मिळाल्याबद्दल सत्कार

परतूर : येथील जिल्हा परिषद प्रशालेजवळील रहिवासी डिगांबर गणेश खालापुरे यांना आदिवासी विकास विभागात माध्यमिक शिक्षक पदावर पदोन्नती मिळाली आहे. शासकीय आश्रमशाळा, तीसगाव (ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद) या ठिकाणी त्यांना पदस्थापना देण्यात आली आहे. खालापुरे यांचा कपिल आकात, बाबासाहेब तेलगड, संदीप बाहेकर, प्रकाश चव्हाण आदींनी सत्कार केला.

रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मागणी

भोकरदन : जुने भोकरदन ते रामपूरपर्यंतचा शिव रस्ता मोकळा करून देण्यासाठी गणेश तळेकर यांच्यासह शेतकऱ्यांनी भोकरदन तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यासंदर्भात भोकरदन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. शिव रस्त्यावरील अतिक्रमण तत्काळ काढून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी शेतीशाळेचे आयोजन

राणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील रवाना येथे नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी, पोकरा प्रकल्पाअंतर्गत हवामान आधारित तंत्रज्ञान शेती शाळा घेण्यात येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी बीएफ अर्थात रुंद सरी वरंबा पद्धतीने करावे, असे आवाहन शेतीशाळा प्रशिक्षक हनुमान लोंढे यांनी केले.

नागरिकांची गैरसोय

परतूर : शहरांतर्गत विविध भागातील नाल्या तुंबल्या आहेत. थोडाही पाऊस झाला की, या नाल्यांमधील पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी केली जात आहे.

शिक्षक समितीचे निवेदन

जालना : राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी शिक्षक संघर्ष संघटना व कृती समितीच्या वतीने पालकमंत्री राजेश टोपे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष सचिन देशमुख, नंदकिशोर लेखणार, मोहन नेहरे, भारत सोनवणे, दीपक सुसर, प्रा. वासरे, कळंबे, नवले, काकडे, कैलास जाधव आदींची उपस्थिती होती.