शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

सत्संग हा सुखी जीवनाचा मार्ग- भगवान महाराज आनंदगडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:35 AM

सत्संग हाच सुखी जीवनाचा खराखुरा मार्ग आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द कीर्तनकार हभप भगवान महाराज आनंदगडकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : संसार मुळीच दु:खदायी नाही. मात्र आपल्या कमार्नं त्याला दु:खी बनवलं असून यातून मुक्ती हवी असेल सत्संगाशिवाय पर्याय नाही. कारण सत्संग हाच सुखी जीवनाचा खराखुरा मार्ग आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द कीर्तनकार हभप भगवान महाराज आनंदगडकर यांनी केले.जालना तालुक्यातील सावरगाव हडप येथील माऊलीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामधील काल्याच्या कीर्तनात निरुपण करताना हभप आनंदगडकर महाराज बोलत होते.संत तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील, पाहती गवळणी तवती पालथी दुधानी म्हणती नंदाचीया पोरे । आधी चोरी केली खरे ।। या अभंगावर आनंद गडकर महाराजांनी सुंदर असे विवेचन केले. पुढे ते म्हणाले की, संत तुकाराम महाराजांचे जीवन चरित्र खरे तर इतके खडतर होते की आपण त्याची कल्पनाही करु शकत नाहीत. मात्र आजकाल आपणासारखे तर इतके दु:ख सहनही करु शकत नाही. संत संगत ही नेहमीच चांगला रस्ता दाखवणारी आहे. म्हणूनच आपणही याच मार्गाचा स्वीकार केला पाहिजे, असे सांगून ते म्हणाले की, नंदाच्या मुलांनी चोरी केली म्हणून आपणही चोरी करावी, हे बरोबर नाही. ती संत महंत मंडळी होती, महान होती. त्यांनी खोडकरपणा म्हणून अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या मात्र आपण असला प्रकार करता कामा नये, त्यात यश नव्हे तर अपयशच येते, असेही शेवटी भगवान महाराजांनी सांगितले. गेले सप्ताहाभर दररोज काकडा, हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण, विष्णू सहस्त्रनाम आदी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच दररोज सायंकाळी हरिकीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांमुळे परिसरात चैतन्य निर्माण झाले होते.हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी हभप सोपान महाराज डोंगरे, ह. भ. प. नाना महाराज पोखरीकर, सावळेश्वर भजनी मंडळ आदींसह माऊलीनगर वासियांसह गावक-यांनी परिश्रम घेतले. महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमSocialसामाजिक