शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
2
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
3
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
4
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
6
'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच
7
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
8
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
9
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
10
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
11
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
12
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
13
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
14
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
15
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
16
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
18
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
19
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
20
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?

जलयुक्तसाठी ३८ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 1:10 AM

जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात मंजूर कामांसाठी जिल्ह्यास ३८ कोटी ३२ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे मंजूर कामे अधिक गतीने होण्यास मदत होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात मंजूर कामांसाठी जिल्ह्यास ३८ कोटी ३२ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे मंजूर कामे अधिक गतीने होण्यास मदत होणार आहे.जलयुक्त शिवार अभियानाच्या तिस-या टप्प्यात जिल्ह्यातील १४९ गावांची निवड झाली आहे. या गावांमध्ये नाला खोलीकरण, रुंदीकरण, बांध-बंधिस्ती, सिमेंट नाला बांध, सलग समतल चर खोदणे, तलावांमधील गाळ काढणे आदी दोन हजार ५४६ कामे मंजूर आहेत. पैकी एक हजारांवर कामे पूर्ण झाली आहेत. पूर्ण झालेल्या कामांची देयके देण्यासह उर्वरीत कामांना अधिकाधिक गती मिळावी यासाठी मृदा व जलसंधारण विभागाकडून औरंगाबाद विभागासाठी २३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पैकी ३८ कोटी ३२ लाख रुपये जालना जिल्ह्यातील कामांसाठी मिळणार आहे. निवड झालेल्या गावांमधील प्रतिनिधीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेणे, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारची कामे करणे, तसेच पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांसाठी निधीची तरतूद करणे आदी कामांसाठी हा निधी खर्च करण्याचे निर्देश आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर अधिकाधिक कामे जूनअखेर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्याची माहिती जलयुक्त शिवार अभियानाच्या जिल्हा समितीचे सचिव दशरथ तांभाळे यांनी दिली.

टॅग्स :fundsनिधीgovernment schemeसरकारी योजना