शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

शेतकरी कायदे रद्द करा; स्वाभिमानीच्या चक्काजामने राजूरात वाहतूक खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 18:14 IST

या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

राजूर : केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे रद्दे करावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शनिवारी सकाळी राजूर चौफुली येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्ली येथे दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमावाव लागला. तरीही केंद्र शासन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. केंद्र शासनाने मागण्यांकडे लक्ष द्यावे, यासाठी शनिवारी देशभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर राजूर येथेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनात स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती शेवाळे, निवृत्ती शेवाळे, युवा तालुकाध्यक्ष अशोक मुटकूले, सतीश सिरसाळ, सुखदेव कुमकर, वाल्मिक शेवाळे, निवृत्ती सानप, पंजू शेवाळे, गजानन सानप, पोपट तायडे, राजू शेवाळे, शालिक तायडे, रामू काफरे, रामेश्वर घुगे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :JalanaजालनाagitationआंदोलनFarmers Protestशेतकरी आंदोलन