शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

दुष्काळावर मात करीत तुरीचे विक्रमी उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 01:08 IST

दुष्काळावर मात करीत पाण्याचे योग्य नियोजन करुन येथील शेतकरी राजू उध्दवराव बागल यांनी तीन वर्षात तुरीचे विक्रमी उत्पन्न घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : दुष्काळावर मात करीत पाण्याचे योग्य नियोजन करुन येथील शेतकरी राजू उध्दवराव बागल यांनी तीन वर्षात तुरीचे विक्रमी उत्पन्न घेत आहेत. यंदा दुष्काळी परिस्थिती असतांना सुध्दा तुरीचे योग्य संगोपन केल्याने त्यांच्या शेतातील तुरीचे पीक चांगलेच बहरले आहे. यामुळे त्यांची तूर बघण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्या शेतात पाहणीसाठी येत आहेत. बागल यांनी तुरीचे विक्रमी उत्पन्न घेऊन शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.शेती हा व्यवसाय दिवसेंदिवस फसत चालला आहे. नवनवीन प्रयोग करूनही दरवर्षी उत्पन्न मिळेलच याची शास्वती नाही, कधी कधी तर पेरणीचा खर्चही निघणे अवघड होत आहे. बदलत्या हवामानात नेमके कोणते पीक घ्यावे, हे शेतकºयांना कळेना, कारण कोणतेही पीक घेतले तरी, पाउस व बदलते हवामान यामुळे पीक पेरणी व लागवडीचा ताळमेळ बसेनासा झाला आहे. मागील दोन तीन वर्षापासून तर शेतक-यांना  मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यावर्षी तर चक्क दुष्काळाचाच सामना करायचा आहे. अशा परिस्थितीत काही शेतकरी उमेद न हरता हाडाची काडे करून विक्रमी उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतात, असेच परतूर शहरातील राजू उध्दवराव बागल हे शेतकरी मागील तीन वर्षापासून सातत्याने तुरीचे विक्रमी उत्पन्न घेत आहेत. यातील विशेष म्हणजे या तुरीच्या पिकासाठी बागल हे कुठल्याही रासायनिक खते, अ‍ेोषधीचा वापर करत नाहीत. यामुळे तूर कीडमुक्त दिसून येत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळpigeonsकबुतरagricultureशेती