शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

दुष्काळावर मात करीत तुरीचे विक्रमी उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 01:08 IST

दुष्काळावर मात करीत पाण्याचे योग्य नियोजन करुन येथील शेतकरी राजू उध्दवराव बागल यांनी तीन वर्षात तुरीचे विक्रमी उत्पन्न घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : दुष्काळावर मात करीत पाण्याचे योग्य नियोजन करुन येथील शेतकरी राजू उध्दवराव बागल यांनी तीन वर्षात तुरीचे विक्रमी उत्पन्न घेत आहेत. यंदा दुष्काळी परिस्थिती असतांना सुध्दा तुरीचे योग्य संगोपन केल्याने त्यांच्या शेतातील तुरीचे पीक चांगलेच बहरले आहे. यामुळे त्यांची तूर बघण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्या शेतात पाहणीसाठी येत आहेत. बागल यांनी तुरीचे विक्रमी उत्पन्न घेऊन शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.शेती हा व्यवसाय दिवसेंदिवस फसत चालला आहे. नवनवीन प्रयोग करूनही दरवर्षी उत्पन्न मिळेलच याची शास्वती नाही, कधी कधी तर पेरणीचा खर्चही निघणे अवघड होत आहे. बदलत्या हवामानात नेमके कोणते पीक घ्यावे, हे शेतकºयांना कळेना, कारण कोणतेही पीक घेतले तरी, पाउस व बदलते हवामान यामुळे पीक पेरणी व लागवडीचा ताळमेळ बसेनासा झाला आहे. मागील दोन तीन वर्षापासून तर शेतक-यांना  मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यावर्षी तर चक्क दुष्काळाचाच सामना करायचा आहे. अशा परिस्थितीत काही शेतकरी उमेद न हरता हाडाची काडे करून विक्रमी उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतात, असेच परतूर शहरातील राजू उध्दवराव बागल हे शेतकरी मागील तीन वर्षापासून सातत्याने तुरीचे विक्रमी उत्पन्न घेत आहेत. यातील विशेष म्हणजे या तुरीच्या पिकासाठी बागल हे कुठल्याही रासायनिक खते, अ‍ेोषधीचा वापर करत नाहीत. यामुळे तूर कीडमुक्त दिसून येत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळpigeonsकबुतरagricultureशेती