शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

राजेश टोपेंचे जलसंपदा मंत्री महाजनांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 1:18 AM

मराठवाड्यासह जालना जिल्ह्याची दुष्काळी परिस्थितीची दाहकता लक्षात घेता, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची आ. राजेश टोपे मुंबईत भेट घेऊन दुष्काळाची भयावह परिस्थिती लक्षात आणून दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कअंकुशनगर : मराठवाड्यासह जालना जिल्ह्याची दुष्काळी परिस्थितीची दाहकता लक्षात घेता, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची आ. राजेश टोपे मुंबईत भेट घेऊन दुष्काळाची भयावह परिस्थिती लक्षात आणून दिली.जालना जिल्हयातील अंबड-घनसावंगी तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. नागरीकांसह जनावरांच्या पिण्याच्या प्रश्न गंभबर बनला आहे. परिसरात कोठेही पाणी उपलब्ध होत नसल्याने नागरीक हवालदिल झाले आहेत. तसेच लाभक्षेत्रातील शेतांमध्ये उभे असलेले ऊस पीक हातून जाण्याच्या मार्गावर असल्याचे टोपेंनी महाजन यांच्या निदर्शनात आणून दिले. अंबड व घनसावंगी तालुक्यातील गोदाकाठच्या सर्व गावातील ग्रापंचायतीने जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्या बाबतचे ठराव घेऊन एकत्रित प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेला आहे.आमदार राजेश टोपेंनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची मंत्रायलयातील त्यांच्या दालनामध्ये भेट घेतली. तात्काळ पाणी सोडण्याबाबत चर्चा करुन निवेदनासह प्रस्ताव सादर केलायावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जायकवाडीच्या कडा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावून तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे टोपे म्हणाले.पाण्याचे गणितजायकवाडी धरणाचे एप्रिल अखेर पाणीसाठ्याचा विचार केला असता ३० एप्रिल अखेर धरणामध्ये ६६८.५९१ दलघमी. पाणीसाठा आहे.संभाव्य बाष्पीभवन तसेच औरंगाबाद महानगरपालीका, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व घरगुती पाणी वापर, जालना-अंबड व गेवराई शहरासाठी लागणारे पाणी अशा विविध कारणांसाठी राखून ठेवण्यात आलेले पाणी या सर्वांसाठी १६२.०० दलघमी. पाणी लागते.आजच्या पाणीपातळीपासून ४५३.५० मीटर पाणीपातळीपर्यंत १८०.९७६ दलघमी जिवंत पाणी उपलब्ध आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीGirish Mahajanगिरीश महाजनRajesh Topeराजेश टोपे