शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जागतिक बँक प्रकल्पाला पोलिसांचा अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 00:59 IST

जालना- औरंगाबाद महामार्गावरील अपघाताला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी बदनापूर पोलीस ठाण्याच्या वतीने जागतिक बँक प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना एका पत्राद्वारे १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

दिलीप सारडा ।लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : जालना- औरंगाबाद महामार्गावरीलअपघाताला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी बदनापूर पोलीस ठाण्याच्या वतीने जागतिक बँक प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना एका पत्राद्वारे १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. उपाययोजनांची अंमलबजावणी झाली नाही तर होणाऱ्या अपघातास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे़जालना - औरंगाबाद महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. या अपघातामधे अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. महामार्गावरील अपघाताकडे संबंधित अधिका-यांचे लक्ष वेधण्यासठी ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रसिध्द केले आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘लोकमत’ने या ठाण्याच्या हद्दीत महामार्गावर झालेल्या अपघाताबाबत सविस्तर वृत्त प्रसिध्द केले होते़ या महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनानेच पुढाकार घेतला आहे.बदनापूर पोलीस ठाण्याचे पोनि. एम. बी. खडेकर यांनी जागतिक बँक प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना एक पत्र दिले आहे. यात म्हटले की, ‘आमच्या हद्दीमध्ये असलेल्या औरंगाबाद- जालना महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे. यात जिवित व वित्तहानी होत आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी  उपाययोजना होणे आवश्यक आहे़ रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी पडलेले खड्डे बुजवावेत

टॅग्स :highwayमहामार्गWorld Bankवर्ल्ड बँकAccidentअपघातPoliceपोलिस