शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

वडीगोद्री परिसरात भगरीतून ३० जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2021 7:21 PM

उपवासाला फराळ म्हणून शाबूदान्यासह भगरीच्या दशम्या, भगरीचा भात खाल्ला जातो.

वडीगोद्री : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील सहा नागरिकांना भगरीतून विषबाधा ( food poisoning) झाल्यानंतर आता वडीगोद्री, भांबेरी या गावातील ३० जणांना भगरीतून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे खळबळ उडाली असून, सर्व रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सध्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाल्याने लोक उपवास धरतात. उपवासाला फराळ म्हणून शाबूदान्यासह भगरीच्या दशम्या, भगरीचा भात खाल्ला जातो. दोन दिवसांपूर्वीच अंतरवाली सराटी येथे भगरीतून सातजणांना विषबाधा झाली. त्यानंतर आता वडीगोद्री, भांबेरी या गावांतही भगर खाल्ल्याने ३० जणांना विषबाधा झाल्याचे सांगण्यात आले आहे.

मळमळ, उलट्या, अंगाचा थरकाप होणे, आदी त्रास या रुग्णांना होत आहे. यात वडीगोद्री येथील ज्ञानेश्वर भवर (वय ३३), पुष्पाबाई भवर (६०), सुनीता काळे (४०), मंदा काळे (६५), शिवकन्या काळे (३५), लक्ष्मीबाई शेळके (६५), संकेत काळे (१२), सुमित्रा काळे, राजेंद्र राठोड (३२), जनाबाई गावडे (४०), बाबूराव लिपणे (३०), राणूजी कोरटकर (५८), कोमल खटके (२८), तर भांबेरी येथील सुरेश केजभट, संगीता कनके, नंदा कनके, मीराबाई खरात, रेखा कनके, उषाबाई कनके, गयाबाई कनके, सुबिदर कनके, सीताबाई करमाळे, कमलबाई साळुंके, राधाकिशन कनके, सीताराम कनके, सूर्यभान कनके, जनाबाई कनके, मंगलबाई कनके, आदींचा समावेश असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची तब्बेत चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, नागरिकांनी सुट्टी भगर खाणे टाळावे, असे आवाहन अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त पराग नरवाडे यांनी केले.

टॅग्स :Jalanaजालनाfood poisoningअन्नातून विषबाधा