शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पेशव्यांच्या इतिहासाला न्याय मिळणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 01:30 IST

श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या इतिहासाला खरा न्याय मिळू शकला नसल्याची खंत पेशवे अभ्यासक अ‍ॅड. विलास कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या इतिहासाला खरा न्याय मिळू शकला नसल्याची खंत पेशवे अभ्यासक अ‍ॅड. विलास कुलकर्णी यांनी व्यक्त केली. शहरातील पेशवे स्मारक येथे रविवारी सायंकाळी बाजीराव पेशवे यांच्या २७९ पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.याप्रसंगी सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. दीपक नाईक, सचिन देशपांडे, अ‍ॅड. सुनील नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. कुलकर्णी म्हणाले, बाजीराव फक्त ४० वर्षे जगले आणि त्यात ४१ लढाया लढून अजिंक्य ठरले. हिंदवी स्वराज्यासाठी लढणारे आणि आपल्या तलवारीचा डंका हिंदुस्थानात गाजवणारे श्रीमंत बाजीराव होते. ते उपेक्षित का? त्यांच्या इतिहासाची योग्य मांडणी करून खरा इतिहास जगासमोर येईल तेव्हाच त्यांच्या शौर्याला आणि पराक्रमाला योग्य तो न्याय मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. अ‍ॅड. दीपक नाईक, अमोल पाठक, अमित कुलकर्णी यांनी बाजीरावांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी भाषणे केली. यावेळी सुमित कुलकर्णी, गणेश लोखंडे, कृष्णा दंडे, प्रथमेश कुंटे, शंभू मांडे, शुभम देशमुख, सुयोग कुलकर्णी, सखाराम हिवरेकर, राम हिवरेकर, कौस्तुभ संगमुळे आदींची उपस्थिती होती.तत्पूर्वी जुना जालना भागातील देहेडकरवाडी परिसरात पेशवे चौक आहे. या चौकांमध्ये सायंकाळी पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. बाजीरावांकडे एक युध्दकुशल राजा म्हणून पाहणे गरजेचे आहे. परंतु त्यांच्याबद्दल चुकीची माहिती पसरवून त्यांना बदनाम केले जात आहे.

टॅग्स :Peshwaiपेशवाईhistoryइतिहास