शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पेशव्यांच्या इतिहासाला न्याय मिळणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 01:30 IST

श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या इतिहासाला खरा न्याय मिळू शकला नसल्याची खंत पेशवे अभ्यासक अ‍ॅड. विलास कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या इतिहासाला खरा न्याय मिळू शकला नसल्याची खंत पेशवे अभ्यासक अ‍ॅड. विलास कुलकर्णी यांनी व्यक्त केली. शहरातील पेशवे स्मारक येथे रविवारी सायंकाळी बाजीराव पेशवे यांच्या २७९ पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.याप्रसंगी सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. दीपक नाईक, सचिन देशपांडे, अ‍ॅड. सुनील नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. कुलकर्णी म्हणाले, बाजीराव फक्त ४० वर्षे जगले आणि त्यात ४१ लढाया लढून अजिंक्य ठरले. हिंदवी स्वराज्यासाठी लढणारे आणि आपल्या तलवारीचा डंका हिंदुस्थानात गाजवणारे श्रीमंत बाजीराव होते. ते उपेक्षित का? त्यांच्या इतिहासाची योग्य मांडणी करून खरा इतिहास जगासमोर येईल तेव्हाच त्यांच्या शौर्याला आणि पराक्रमाला योग्य तो न्याय मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. अ‍ॅड. दीपक नाईक, अमोल पाठक, अमित कुलकर्णी यांनी बाजीरावांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी भाषणे केली. यावेळी सुमित कुलकर्णी, गणेश लोखंडे, कृष्णा दंडे, प्रथमेश कुंटे, शंभू मांडे, शुभम देशमुख, सुयोग कुलकर्णी, सखाराम हिवरेकर, राम हिवरेकर, कौस्तुभ संगमुळे आदींची उपस्थिती होती.तत्पूर्वी जुना जालना भागातील देहेडकरवाडी परिसरात पेशवे चौक आहे. या चौकांमध्ये सायंकाळी पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. बाजीरावांकडे एक युध्दकुशल राजा म्हणून पाहणे गरजेचे आहे. परंतु त्यांच्याबद्दल चुकीची माहिती पसरवून त्यांना बदनाम केले जात आहे.

टॅग्स :Peshwaiपेशवाईhistoryइतिहास