शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

पेशव्यांच्या इतिहासाला न्याय मिळणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 01:30 IST

श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या इतिहासाला खरा न्याय मिळू शकला नसल्याची खंत पेशवे अभ्यासक अ‍ॅड. विलास कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या इतिहासाला खरा न्याय मिळू शकला नसल्याची खंत पेशवे अभ्यासक अ‍ॅड. विलास कुलकर्णी यांनी व्यक्त केली. शहरातील पेशवे स्मारक येथे रविवारी सायंकाळी बाजीराव पेशवे यांच्या २७९ पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.याप्रसंगी सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. दीपक नाईक, सचिन देशपांडे, अ‍ॅड. सुनील नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. कुलकर्णी म्हणाले, बाजीराव फक्त ४० वर्षे जगले आणि त्यात ४१ लढाया लढून अजिंक्य ठरले. हिंदवी स्वराज्यासाठी लढणारे आणि आपल्या तलवारीचा डंका हिंदुस्थानात गाजवणारे श्रीमंत बाजीराव होते. ते उपेक्षित का? त्यांच्या इतिहासाची योग्य मांडणी करून खरा इतिहास जगासमोर येईल तेव्हाच त्यांच्या शौर्याला आणि पराक्रमाला योग्य तो न्याय मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. अ‍ॅड. दीपक नाईक, अमोल पाठक, अमित कुलकर्णी यांनी बाजीरावांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी भाषणे केली. यावेळी सुमित कुलकर्णी, गणेश लोखंडे, कृष्णा दंडे, प्रथमेश कुंटे, शंभू मांडे, शुभम देशमुख, सुयोग कुलकर्णी, सखाराम हिवरेकर, राम हिवरेकर, कौस्तुभ संगमुळे आदींची उपस्थिती होती.तत्पूर्वी जुना जालना भागातील देहेडकरवाडी परिसरात पेशवे चौक आहे. या चौकांमध्ये सायंकाळी पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. बाजीरावांकडे एक युध्दकुशल राजा म्हणून पाहणे गरजेचे आहे. परंतु त्यांच्याबद्दल चुकीची माहिती पसरवून त्यांना बदनाम केले जात आहे.

टॅग्स :Peshwaiपेशवाईhistoryइतिहास