रूग्णाचा जीव वाचवण्यासाठी दिवसरात्र रूग्णवाहिका घेऊन धावणारे चालक आपण नेहमीच बघतो. पण एका रग्णवाहिका चालकाने नातेवाईकांसह घरी निघालेल्या ओल्या बाळंतिणीला गावापासून २० किमी दूर रस्त्यावरच उतरवून पोबारा केला. ...
भाजपा-सेनेचे हे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सरकारने वेठीस धरण्याचे काम केले आहे, असा आरोप माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी येथे बुधवारी केला. ...
राज्यात उसाला ३५०० हा एकच उचल भाव देण्यात यावा आणि ऊस दराचे एकच राज्यव्यापी धोरण ठरविण्याची मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे. शासनाने उसाला योग्य भाव न दिल्यास ४ डिसेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाºयांना दिल ...
न्याय, परोपकार आणि क्षमा या त्रिसूत्रीचा जीवनात अवलंब केला, तर तंटामुक्त समाजाची निर्मिती व्हायला वेळ लागणार नाही, असे मत मौलाना बशीर अहमद राही यांनी येथे केले. ...
जालना : बदनापूर तालुक्यातील जवसगाव येथे होत असलेल्या ड्रायपोर्ट जालना-औरंगाबाद मार्गाला चौपदरी रस्त्याने जोडण्यात येणार आहे. यासाठी नागेवाडी शिवारातील ... ...
बाबासाहेब म्हस्के/जालना : जालना नगरपालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असून, नगराध्यक्षपद हे काँग्रेस आणि उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला ... ...
तालुक्यातील मच्छिंद्र चिंचोली वाडी येथील गर्भवती सख्ख्या जावांचा सोमवारी सकाळी १० वाजता शेतात कापूस वेचायला गेल्यानंतर विहिरीत पडून मृत्यू झाला. सोमवारी मध्यरात्रीनंतर १ वाजता गुन्हा दाखल झाला. ...