हरात ६० ते ६५ हजार मालमत्ता असताना केवळ २२ हजार नळजोडणी असल्याचे अधिकारी सांगत आहेत. उर्वरित जोडण्या या अवैध असल्याचे अधिकारी मान्य करतात. मात्र या शोधणार कशा, असा सवाल नागरिकांतून केला जात आहे. ...
बीड जिल्ह्यातील सामनापूर येथील अनंत श्रीकांत इंगोले (२८) या तरुणाच्या मारेक-यांचा शोध घेण्यासाठी सामनापूर, औरंगाबाद व मुंबई येथे तीन स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत. ...
कारागृह सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी असणा-या तुरुंग अधिकारी व कर्मचा-यांसाठी फिटनेस महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन औरंगाबाद विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी केले. ...
जैन समाजाचे श्रध्दास्थान असलेले गुरूदेव १००८ श्री गणेशलालजी म.सा. यांच्या ५६ व्या पुण्यतिथीनिमित्त येत्या मंगळवारी शहरातील तपोधाम या स्मृतीस्थळी विविध कार्यक्रम होणार आहेत. ...
जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजनेत अंबड नगर पालिकेस कायमस्वरूपी भागीदार करण्याचा निर्णय झाल्याची महत्त्वपूर्ण घोषणा आ. नारायण कुचे यांनी मंगळवारी पालिकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत केली. ...