राजपूत गल्ली भागातील हातपंप दुुरुस्त करण्यात आले असून, कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या सोडविण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी गंगाधर इरलोड यांनी मंगळवारी दिली. लोकमतने या विषयी वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत ही कार्यवाही करण्यात आली ...
शेती तोट्याची म्हणून अनेक युवक नोकरीच्या मागे धावताना दिसत आहेत. मात्र पारंपरिक शेतीला फाटा देत नवीन प्रयोग केल्याच कमी क्षेत्रातही चांगले उत्पन्न मिळविता येते हे खानापूर (ता.जाफराबाद) येथील सतीश दत्तू तायडे या युवकाने दाखवून दिले आहे. ...
जुना जालन्यातील रेल्वेस्थानक रस्त्यावर रविवारी भरणाऱ्या बाजारात ग्रामीण भागातून शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आणतात. बाजारात पालिकेकडून कुठल्याही सुविधा दिल्या जात नसल्या तरी बाजार भाडेपट्टी वसुलीच्या नावाखाली विक्रेत्यांची लूट सुरू आहे. ...
अहीर गवळी समाज संचलित अष्टम सामूहिक विवाह समितीच्यावतीने अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे ...
नव्या अभ्यासक्रमात दहावीच्या गणिताच्या भाग- १ मध्ये जीसएसटी आणि शेअर्स संदर्भात धडे देण्यात आले आहेत. या माध्यमातून देशाच्या कर प्रणालीत जे नवीन बदल जीएसटीने आणले आहेत, तो जीएसटी म्हणजे काय, त्याची आकारणी, वसुली कशी केली जाते. याची तपशीलवार माहिती दे ...